Home बुलढाणा वान धरणात आता ७४.२७टक्के जलसाठा

वान धरणात आता ७४.२७टक्के जलसाठा

515
0

 

अकोला बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष वेधण्याऱ्या तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड येथील वान धरणात आता ७४.२७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला असल्याची माहिती वान धरण अधिकारी यांनी दिली या धरणात दर दिड तासांनी १ सेमी ने वाढ होत असल्याने हे धरण उधा पर्यत ७५ टक्के होणार असल्याची माहीती अधिकाऱ्यानी दिली आहे आहेअमरावती जिल्ह्यात झालेले कमी पजन्यमान पाहता धरणात याधरणात सुरुवातीपासूनच पाण्याचा येवा कमी आहे यावर्षी या धरणाचे गेट उघडे करण्याची वेळ कदाचित येणारही नाही परंतु वान धरण हे धरण १०० टक्के भरणार की नाही याबाबतही प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे या धरणावर अनेक गावांचा पाणी प्रश्र्न अवलंबून आहे शिवाय शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होते की नाही हे येणारा काळच ठरवेल

Previous articleजळगाव तालुका मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने विविध मागण्यांसाठी दिले निवेदन
Next articleदेवरी ‘-चिचगड मार्गावर खड्डे च खड्डे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here