130 years / १३० वर्षीय आजीबाईचे निधन.नातेवाईकांनी फटाके आणि ढोलताशाच्या गजरात काढली अंत्ययात्रा…

  संग्रामपूर ( अनिल सिंग चव्हाण )ः- प्रत्येक पुरुष महिलांच आयुष्य हे शतआयुषी व्हायाचे परंतु काळ बदलला. अन् शुद्ध पोष्टीक अन्न ,भाजीपाला मिळत नसल्याने सर्वांच आयुष्यमान नवीन पिढीत घटत ६० ते ६५ वर्षावर आले आले आहे. परंतु संग्रामपूर शहरातील शिखल्लकार समाजातील एका आजीबाईचे वृद्धापकाळाने तब्बल १३० वर्षांनी गुजराथ मध्ये निधन झाले “गुजराथ राज्यातील हिंमतनगर येथील … Continue reading 130 years / १३० वर्षीय आजीबाईचे निधन.नातेवाईकांनी फटाके आणि ढोलताशाच्या गजरात काढली अंत्ययात्रा…