भ्रष्ट यंत्रणेचा गोंधळ जलजीवन विस्कळीत योजना ठरली पोल टाकी कशी कोसळली ग्रामस्थ हैराण!(brekingnews)
खामगाव ( इस्माईल शेख ): ग्रामस्थांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने केंद्र व राज्य सरकार ग्रामीण भागात जलजीवन योजना राबवित आहे. मात्र संबंधित ठेकेदार भ्रष्ट यंत्रणेमुळे सरकारच्या उद्देशाला छेद देत आहे. मागीलवर्षी संग्रामपूर तालुक्यातील चिंचारी येथील पाण्याची टाकी कोसळल्यानंतर प्रकरण निस्तारण्याचे प्रकार सुरू झाले होते. परंतु याबाबत बिंग फुटल्याने कंत्राटदाराने पुन्हा पाण्याच्या … Continue reading भ्रष्ट यंत्रणेचा गोंधळ जलजीवन विस्कळीत योजना ठरली पोल टाकी कशी कोसळली ग्रामस्थ हैराण!(brekingnews)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed