म्हणून म्हणतात हरतालिकेचे व्रत सोपे नसते पहिल्यांदाच करणार असाल तर जाणून घ्या नियम ( hartalika )

0
3

 

hartalika:हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या वर्तव्यकल्यांचा समावेश आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी चांगला जोडीदार मिळावा यासाठी काही व्रत केली जातात त्यापैकी एक असलेल्या व्रत म्हणजे हरतालिका व्रत होय हिंदू पंचांगानुसार दरवर्षी हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरे केले जाते यंदा हे वृत्त सहा सप्टेंबरला शुक्रवारी साजरे केले जाईल.

धार्मिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकर हेच पती मिळावेत यासाठी हे हरतालिका व्रत केले त्यामुळे त्यांना इच्छित वर प्राप्त झाला होता जन्मोजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे आणि मनासारखा जोडीदार मिळावा.

यासाठी कुमारी का आणि सुवासिनी हे व्रत मनापासून करतात हरतालिका व्रत करताना काही नियमांचे पालन तुम्हाला करावे लागते यंदा जर तुम्ही हरतालिका हे व्रत पहिल्यांदाच करत असाल तर त्यासाठीचे काही नियम आज आम्ही सांगणार आहोत

तालुका व्रताचे नियम काय आहेत हरतालिकेचे व्रत हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला करावे

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

हे व्रत सुहासिनी आणि कुमारिकांनी करावे

शास्त्रानुसार हरतालिकेचे व्रत एकदा करायला सुरुवात केल्यानंतर ते आजन्म पाळावे मध्येच सोडून देऊ नका

दरवर्षी शास्त्रात दिलेल्या विधीनुसार हरतालिकेची पूजा मांडवी आणि कथा वाचावी

शास्त्रानुसार हरतालिकेचे व्रत निर्जळी करावे चुकून पाणी किंवा अन्नाचा सेवन करू नये

या दिवशी भगवान शिव आणि पार्वती देवी यांचे नामस्मरण करावे

हरतालिका व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून पूजा मांडावी आणि कथा वाचून आरती करावी या दिवशी आळस करू नये किंवा झोपून राहू नये

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

हरतालिकेचे व्रत करताना दिवसभर रागावर नियंत्रण ठेवावे घरातील व्यक्तींसोबत कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये मन शांत ठेवावे

हरतालिका व्रताचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडतात

hartalika:दुसऱ्या दिवशी हरतालिकेची मांडलेली पूजा फुले वाळू इत्यादी गोष्टींचा विसर्जन पाण्यात करावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here