जिल्हा प्रतिनिधी सतिष बावस्कर
सविस्तर वृत्त सर्वत्र निसर्ग दमदार बरसत असल्याने शेतकरी व सर्व आनंदाचे वातावरण व निसर्ग बहरला असता निसर्गचे असे काही चक्र फिरले कि वादळ वारा पाऊस सह पिक जमीन दोस्त होतील असे कुठं ठाऊक असे झाल्याने शेतकरी खुप मोठा संकटात सापडला असुन सर्व शेतकरी बाधवांना चिंत ग्रस्त झालेलाआहे आपल्या शेतात गेल्यावर त्याला आस्वस्त होत आहे आपल्या हातात येणारा हगाम आपल्या हातुन गेल्याने हातात काही मिळणार नसल्याचे चित्र डोळ समोर स्पष्ट झाले आहे सर्वच कडे ही परिस्थिती निर्माण होत असता महाराष्ट्र शासन कडून शेतकरी शांताराम सावरीपगार यांचे शेतातील मका पीक पहानी करुन पंच नामे करावे आणि शासन दरबारी यांना काही मोबदला ध्यावा यावर तरी येवती येथील वादळात नुकसान झालेला पिंक मका ज्वारी व विविध होणारे नुकसानांचे पंचनामे कृषी अधिकारी तसेच तलाठी व कोतवाल यांनी शेतात जाऊन प्रतेक्ष प हानी करुन पंचनामा करावा शेतकर्याना नुकसान भरपाई मिळण्यांचे अपेक्षा पल्लवीत आहे
त्याकडे सवीचे लक्ष लागुन आहे.
KISHAN PIK NUKSAN