खोटे गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही – ( ravikant tupkar )

  एल्गार परिवर्तन मेळाव्याला संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर व सॊनाळा येथे प्रचंड प्रतिसाद ravikant tupkar: संग्रामपूर, दि. २३ ( प्रतिनिधी) :- शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या ३ महिन्यांपासून आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत. या लढाईत आम्हाला शेतकरी, तरूण व सर्वसामान्यांचा भरभक्कम पाठिंबा मिळत असल्याने अनेकांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. त्यामुळे आमच्यावर खोटे गुन्हे केले जात आहेत. … Continue reading खोटे गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही – ( ravikant tupkar )