sambhaji raje chhatrapati:पुणे : कर्जमाफी मुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. सरकारने निवडणुकीच्या पुर्वी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते परंतु सत्तेत आल्यानंतर सरकारला कर्जमाफी चा विसर पडला आहे. कर्जमाफी च्या प्रश्नावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, याबाबत पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ऑनलाईन बैठक बुधवार, दि.१६ एप्रिल २०२५ रोजी पार पडली. … Continue reading sambhaji raje chhatrapati/ शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रश्नावर संभाजीराजे छत्रपती आक्रमक महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची राज्यव्यापी आंदोलनाची तयारी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed