भारतीय जनता पार्टीविद्यार्थी आघाडी चा वतीनेमहाराष्ट्र शासनाने महामंडळ बसेस पुर्णतः चालू करणे बाबत उपविभागीय अधिकारी व आगार प्रमुख यांना निवेदन .

0
256

 

महाराष्ट्र शासनाने वर्ग 8ते 12 चे वर्ग काही दिवसात सुरू करण्याचा निर्णय घेत असल्यामुळे विदयर्थ्यच्या सोयीसाठी ग्रामीण भागात आद्यपही बसेस जात नाही असा मागणीचे निवेदन भाजपा विद्यार्थी आघाडीने दिले .
येत्या काही दिवसात शाळा सुरू होत आहे.जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या वेळेवर बस उपलब्ध न झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.मागील 1.5वर्षांपासून कोरोना विषाणूजन्य रोगामुळे शाळा ,कॉलेज बंद झाली असल्यामुळे विद्य्यार्थ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थीच्या नुकसान टाळण्यासाठी सर्व बस फेऱ्या सुरु कराव्या या मागणीसाठी मा. उपविभागीय अधिकारी तथा आगर प्रमुखना निवेदन देण्यात आले .
निवेदन देते वेळी भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा सरचिटनीस वैभव अढाव
भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष किर्तेश अग्रवाल
नगरसेवक आशिष भैय्या सारसर
युवा मोर्चा शहर संघटक गौरव डोबे

योगेश केदार,श्याम टावरी, सोमेश लाड,वैभव भगत ,गोपाल दामोदर,सोमेश लाड,गौरव बैरागी,ऋषिकेश सुटोने,आशुतोष भोपळे,अंशुल भगत,प्रयाग फुसे,ओम कपले
कार्तिक दीक्षित,उज्वल हिस्सल विनायक हिस्सल, अभिषेक राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here