दगडू पिंगळे निलंगा/प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारच्या वतीने पुढील मागण्यासाठी
1) लखीमपूर येथे शेतकऱ्यांना मंत्री पुत्रास अटक करावी व मंत्री मिश्रा ची हकालपट्टी करावी
2) प्रियंका गांधी व विरोधी नेत्यांना बेकायदेशीर थांबून अधिकाऱ्यावर कारहावी करावी.
3) शेतकरी विरोधी तिन्ही काळे कायदे रद्द करावेत
4) केंद्रीय तापसयंत्रणांचा थांबवावा इत्यादी मागण्या पूर्ण करण्यासाठी दि.11/10/2021 रोजी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने निलंगा बंद मा. उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर(काँग्रेस कमिटी सरचिटणीस),अभय दादा सोळुंके (काँग्रेस कमिटी सचिव), विजयकुमार पाटील, अविनाश दादा रेशमे(शिवसेना तालुका अध्यक्ष), इस्माईल लदाफ,ईश्वर पाटील, दयानंद चोपणे, लक्ष्मण कांबळे, सुनील पाटील इत्यादी उपस्थित होते.