अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्रच्या वतीने आज ३० आगस्ट २०२१पुणे येथील आयुक्त कार्यालयावर २०२०च्या पिक विमा मागणी करिता आंदोलन…..

0
200

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

आज दिनांक ३० आगस्ट २०२१रोजी पुणे राज्य कृषी आयुक्तालयावर भारतीय किसान सभा महाराष्ट्र शाखेच्या वतीने सन.२०२०शेतकर्याना पिक विमा मिळावा या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा हक्कासाठी पिक विमा योजना लागू करुन शेतकऱ्यांच्या शेती मधले
सोयाबीन तुर कपाशी मुंग इतर सर्व पिके नष्ट झाली होती. पावसाचे पाणी जास्त झाले मुळे शेतकऱ्यांचा शेतातील पिके संपूर्ण वाहुन गेले होते त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टीमुळे शेतातील पिके संपूर्ण वाहुन गेले होते त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टीत पिके करपून शेतकऱ्यांचे पुर्णपणे नष्ट झाले असल्याचे महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभाग व कृषी विभाग यांनी सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील पिके संपूर्ण करपून गेली व शेतकरी राजा हा संकटात सापडला आहे म्हणून सरकारने हेक्टर मर्यादा ठरवून सरकारने दोन हेक्टरला आठ ते दहा हजार रुपये पर्यंत शेतकऱ्या प्रती सहानुभूती दाखवत मदत केली सरकारने पिक विमा देण्यास कुचराई करीत आहे एकीकडे सरकार अतिसृष्टीत मदत केली
पण विमा कंपनी शेतकऱ्यांच्या प्रती कुचराई करीत असल्याचे दिसून येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here