दहावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे शिवसेना विद्यार्थी सेनेचे आदित्य काटे यांची मागणी !

0
431

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

दहावी परीक्षा रद्द झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा …. कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे महाराष्ट्र सरकार ने दहावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे एकंदरीत महाराष्ट्रातील परिस्थिती बघता महाराष्ट्र सरकारने या निर्णयस सोबत सर्व विद्यार्थी व पालक सकारात्मक आहेत असे निदर्शनास येते महाराष्ट्रात असे प्रथमच घडत असावे. परंतू आजची परिस्थिती लक्षात घेता या कोठोर निर्णय बाबत सरकारचे आभार मानले पाहिजे. परंतु हा निर्णय घेत असताना अनेक बाबीचा राज्य सरकारने करायला पाहिजे त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभम निर्णय झालेला आहे निर्णय योग्य जरी असला तरी कोरोनाच्य प्रादुर्भाव मुळे मोठ्या आर्थिक संकट सामान्य सोमोर आहे . आजची परिस्थिती खूप बेताची आहे असल्याने विषेशबाब म्हणजे न सामान्य नागरिक. शेतकरी.कामगार. कष्टकरी मजूर हे आपल्या पाल्यांना शासकीय शाळेत पाठवतात परीक्षा रद्द झाली त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करावे. नक्कीच विद्यार्थ्यांना मदत होळीच्या त्यामुळेच या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करा
अशी मागणीही यावेळी विद्यार्थी सेनेचे आदित्य काटे यांनी केली आहे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here