निलंबन करण्यापेक्षा मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा.- माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली मागणी,

0
371

 

 

अनिलसिंग चव्हाण बुलढाणा

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी वन विभागाचे वरीषौठ अधिकारी यांचे निलंबन न करता त्यांचेवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी बुलडाणा जिल्ह्यातील माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांना निवेदन पाठवून केली आहे.
निवेदनात असे नमुद केले आहे की,
अमरावती विभागातील वरीष्ठ वन अधिकारी शिवकुमार व श्रीनिवास रेड्डी यांचेवर मणूष्य वधाचे गुन्हे दाखल करावे.
दिपाली चव्हाण यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्यावर फक्त एफ आय आर दाखल करणे व निलंबन करने यापेक्षा यांचेवर मणूष्य वधाचे गुन्हे दाखल करावे अशी महाराष्ट्राच्या सर्व जनतेची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here