सचिन वाघे वर्धा
17.5.21
आज देश्यामधे कोरोणा विषाणूचा फार मोठा प्रदुर्भाव सुरू असुन एकिकडे शेतकरी हा को रोणाशी लढा देत आहे. आज अनेक शेतकरा कडे पैसा नाही. बॅक चे कृषी कर्ज अजून पर्यत शेतकराना मिळाले .नाही हातात पैसा नाही व रासायनिक खते तसेच बि बियानाचे भाव हे 600ते 800 रू प्रती बॅग वाढले आहे .अश्या वेळेस शेतकराने काय करावे हा गभीर प्रश्नन शेतकरा सामोर उभा आहे .शेतीचा हंगाम येवून ठेपला आहे .त्वरीत कृषी कर्ज उपलब्ध करून दायवे खताचे व बियानाचे भाव कमी करण्यात यावे अशे निवेदन वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात एस. डी.एम.मार्फत. पतंप्रधान .नरेंद्र मोदी भारत सरकार व.कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर भारत सर tvकार यांना देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे .दिलिपभाऊ कहूरके. चारू आटे. विनोद गोडघाङे. उपस्थित होते..