Home औरंगाबाद तरुणांनी पंचवटी अमृततुल्य च्या माध्यमातून कुटुंब आर्थिक सक्षम करावे

तरुणांनी पंचवटी अमृततुल्य च्या माध्यमातून कुटुंब आर्थिक सक्षम करावे

404
0

 

आत्माराम पाटील गायकवाड
तालुका प्रतिनिधी जालना

छत्रपती युवा सेना तरुणांच्या पाठीशी

गणेश कदम
संस्थापक अध्यक्ष छत्रपती युवा सेना

औरंगाबाद, करमाड येथे तरुणांना आर्थिक सक्षम करण्यासाठी छत्रपती युवा सेनेच्या माध्यमातून पंचवटी अमृततुल्य शाखा ना नफा ना तोटा या तत्त्वावर राज्यभर देण्यात येणार असून युवकांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी पुढे यावे असे आवाहन छत्रपती युवा सेना संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांनी केले ते करमाड येथे पंचवटी अमृततुल्य शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते

पंचवटी अमृततुल्य शाखेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष गणेश कदम. यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी प्रदेश सरचिटणीस ज्ञानेश्वर भोसले. राज्य समन्वयक पुष्पाताई जगताप. मराठवाडा अध्यक्ष कृष्णा पराड. मराठवाडा कार्याध्यक्ष दादाराव गावंडे. संभाजीनगर जिल्हाप्रमुख दिगंबर पवार. शहर प्रमुख सुनील पाटील जालना जिल्हा प्रमुख संतोष भुतेकर. जालना जिल्हा कार्याध्यक्ष आत्माराम गायकवाड. जालना जिल्हा शेतकरी आघाडीचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब जाधव, उपजिल्हाप्रमुख दगडु अण्णा नाटकर. अंबड तालुकाप्रमुख राधाकिसन ढोकळे. कैलास उकरडे. पंचायत समिती सभापती औरंगाबाद सुरेश लहाने, माजी सरपंच गेवराई बाजार. मंगेश लंगडे गुत्तेदार चितेपिंपळगाव. गणेश लहाने ज्ञानेश्वर लहाने. रवी काजळे. आदी मान्यवर उपस्थित होते

Previous articleपालिवाल सेवा समिती ची पहिली आमसभा संपन्न
Next articleसिमेंट रस्त्याचे अनियोजित बांधकामामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here