Home Breaking News पेनटाकळी चा कालवा फुटला.. शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान.. हजारो लिटर पाणी वाया….

पेनटाकळी चा कालवा फुटला.. शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान.. हजारो लिटर पाणी वाया….

424
0

 

 

मनीष जाधव मेहकर बुलढाणा

 

प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे पेन टाकळी प्रकल्पाच्या कालव्याला मोठे भगदाड पडून त्यातुन विसर्ग झालेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. तत्काळ कालव्याची दुरुस्ती व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
मदतीची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाची ओळख आहे…

Previous articleकचरा संकलन कंपन्यांवर आर्थिक दंड करा आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचे सक्त निर्देश
Next articleधुक्याची चादर ओढून उगवली पहाट !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here