शासनाने कोरोना काळातील वीज बिल माफ करावे.जनसाण्याचा अंत बघु नये.-गोपाल तायडे.

0
334

 

वैश्विक कोरोना महामारीमोळे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता शासनाला प्रतिसाद म्हणून सर्वसामान्य जनता ही घरी राहून व कुठल्याही कमावर्ती न जाता लोकडाऊन चे संपूर्ण पालन केले.

एक क्लिक वर बातमी पहा

https://www.suryamarathinews.com/post/8165

 

तसेच सर्वसामान्य जनता रोजगारावर न गेल्या मुळे आर्थिक संकटात सापळली होती.

अश्यातच वीज बिलात सवलत देण्याचे आश्वासन मा.नितीन राऊत
(ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य) यांनी दिले व्होते.

परंतु मध्यंतरी वीज बिलात कोणतेही सूट मिळणार नाही असे घूमजाव करीत. जनतेची दिशा भूल केली.

सध्या शेगाव शहरात महावितरण कंपनीने वीज बिल वसुलीची मोहीम हाती घेतल्या मुळे .

शेतकरी व सर्वसामान्य जनता धास्तावलीली आहे. ऊर्जा मंत्र्यांनी आपल्या आश्वासनावर कायम राहत शासनाने कोरोना काळातील सर्व सामान्यांचे वीज बिल माफ करावे. सर्वासामान्याचा अंत बघू नये.

वीज बिल माफ व्हावे करिता स्वाभिमानी शेतकरी संघटना वारंवार पाठपुरावा करीत असून शासनाने जनसंण्याच्या मांगणी मान्य करून त्वरित वीज बिल माफ करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here