शेतकरी आंदोलनावर तोडगा काढावा=गणेश सडत कार

 

 

=खामगाव=केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये मागील 26 नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे 8 दिवस उलटल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा निघत नसल्याने दिसत आहे उलट शेतकरी दिल्लीत येत असताना पोलिसान द्वारे अमानवीय दुर्व्यवहार करण्यात आलेला आहे त्यामुळे देशातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणातअसंतोष आहे त्यामुळे शासनाने यावर त्वरित तोडगा काढावा संविधानात द्वारे प्रत्येक भारतीयाला शांततापूर्ण धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर सकाळी थंड पाण्याचे फवारे सोडणे हा अतिशय निंदनीय प्रकार आहे सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदर आणण्याच्या प्रकाराचा निषेध करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या विधायक मागण्यांचे सत्याग्रह शेतकरी संघटने द्वारे समर्थन करण्यात येत आहे थंडीमध्ये कुडकुडणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर त्वरित तोडगा काढावा अशी विनंती सत्याग्रह शेतकरी संघटना युवा आघाडी अध्यक्ष गणेश सडत कार यानी केली

Leave a Comment