अतिवृष्टी व पाण्याच्या खंडामुळे शेगाव तालुक्यात पिकाचे अतोनात नुकसान.

0
74

 

अर्जुन कराळे शेगाव तालुका प्रतिनिधी

शेगाव . शेगाव तालुक्यामध्ये जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पाण्याच्या खंडामुळे पिकाच्या उत्पन्नामध्ये 50 टक्के घट झाली,

त्याबद्दल शेतकऱ्यांची शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी आहे.
कारण की दसरा दिवाळी हे सण समोरच आले आहेत,

त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणी मध्ये आहे जर शासनाने तात्काळ मदत दिली तर त्याची दिवाळी दसरा हा उत्सवात साजरा होणार आहे नाहीतर मनीप्रमाणे अच्छे दिन आहेतच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here