अपंग जनता दल सामाजिक संघटना चा जिल्हाधिकारी यांना निवेदन
अमरावती :- अपंगांना त्वरीत न्याय मिळावा व त्यांच्या तक्रारीवर त्वरीत कार्यवाही व्हावी , नवीन अपंग हक्क अधिनियम 2016 कायदामध्ये , जिल्हाधिकारी कार्यालय , पोलीस विभाग , जिल्हा परिषद , पंचायत समिती , तहसिल या शासकीय कार्यालयामध्ये अपंगांसाठी अपंग तक्रार निवारण समिती गठीत करण्यात यावी असे शासनाचे आदेश असून सुध्दा प्रशासनाच्या बोगस कारभारामुळे या समित्याकडे दुर्लक्ष करण्यात आले व अपंग हक्क अधिनियम कायदा ची अवेलना करण्यात आली अपंग हक्क अधिनियम कायदा हा अपंगांचा न्याय व हक्कासाठी असून तरी या कायदा ची सक्तीने अंमलबजावणी होत नाही आहे तरी आपण आपल्या स्तरावर या सर्व विभागात अपंग तक्रार निवारण समित्या गठीत कराव्या व अपंगांच्या तक्रारीवर त्वरीत या समितीच्या मार्फत कार्यवाही करण्यात याव्या . जेणेकरुन अपंगांना त्वरीत न्याय मिळेल व त्यांच्या तक्रारीवर त्वरीत कार्यवाही होणार असे निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांना देणयात आले यावेळी सुधाकर काळे,मयुर मेश्राम राजीक शहा, शेख रुस्तम, राहुल वानखडे, मुतलीक चौस