सुनील पवार. नांदुरा. ता.प्र
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील होऊ घातलेल्या महत्त्व कांक्षी जिगाव प्रकल्पाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमसागर प्रकल्प.जिगाव असे नामकरन करा अशा आशयाचे निवेदन आज सोववार दि.२३आँगषट रोजी जय भिम मित्र मंडळाचे रिकिभाई राजाभाऊ सावळे यांच्या नेतृत्वात म.ना.जयंतरावजी पाटील. जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना. उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या मारफत देण्यात आले जिगाव प्रकल्प.हा विदर्भातील सर्वात मोठा सीचन प्रकल्पआहे यामुळे परीसरातील विविध गावांना मोठ्या प्रमाणात सिंचनाचा लाभ होनार आहे सिंचन क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप मोठे योगदान आहे देशातच नव्हे तर संपूर्ण जगात त्यांचे सिचन क्षेत्रात अध्ययनाचे मार्गदर्शन घेण्यात येते त्यांच्या विचारावर अध्ययन केले जाते म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून या प्रकल्पाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भिमसागर प्रकल्प.नाव देण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर गजानन ठोसर. सचिन डोंगरे. सुमेध नरवाडे यांच्या सह कार्य करते यांच्या सह्या.आहे




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


