सुनिल पवार नांदुरा ता.प्र.
रोज शहरामध्ये सकाळी७ते११वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरु करण्याचि परवानगी हि जिल्हाधिकारि साहेबनि दिलेली आहे परंतु नांदुरा शहरात जर बघितले तर जनू एक मोठी बाजारपेठ भरलेली असते कोरोनाचि दिवसान दिवस वाडत चाललेली रुग्णसंख्या हा सर्व याचा च परीनाम आहे.अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दूकाने व प्रतिषठाने बंद ठेवण्याचा आदेश आहे. पन या सर्व आदेशाचि खिल्ली उडवत शहरात जो कोरोना.वाढत आहे याला कुठ.ना कुठ. कोरोना नियंत्रण करनारि प्रशासकीय अधिकारी. यंत्रणाच जिमेदार आहे. अधिकारी हे.फक्त. अकरा वाजता रुट मारच काढतात पन सकाळी सात ते अकरा कापड दुकाने तसेच इतर सर्व दुकाने हि उघडि असुन यात कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे एका एका दुकानात पंधरा ते.विस ग्राहक उभि असतात अत्यावश्यक सेवा सोबत ईतर दुकाने चालू असतात त्या वर प्रशासन कार्यवाहि केव्हा करनार. स्थानिक प्रशासनाने जर बाजार पेठेत गरदी टाळण्यासाठी कार्यवाहि नाही केली तर जिल्हा अधिकारी साहेब यांच्या कडे.शहराचि सर्व परिस्थिती पुरावा निशि पाठवु आनि संबंधित अधिकारेवर कार्वाहि करण्यास लावु नये असे.म.न.से.ता.अध्यक्ष. भागवत भाऊ उगले यांनी व्यक्त केली आहे