सुनील पवार. नांदुरा ता.प्र.
कोरोना या महामारी मुळे देशभरात सुरू असलेले लाँकडाऊन व आँनलाँक तसेच पालकांचे गेलेले उधोगधंनदे बेरोजगारी या सर्व कालखंडात सर्व जनता विध्यार्थी चिंतेत आहे पन या सर्व गोष्टी ची बाब लक्षात घेता माननीय जिल्हाधीकारी साहेब यांनी आदेश दिल्या वरही काही शाळा व महाविद्यालययांनी फी वसुली करीता विध्यार्थी व पालकांना प्रचंड प्रमानात त्रास देत आहे व आपली मनमानी सुरूच ठेवत आहे जिल्हा अधिकारी साहेब व शिक्षण अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून आपली मनमानी करनारे शाळा महाविद्यालयावर कारवाई करा या मागनीसाठी मनसेचे वतीने शिक्षनाअधीकारी साहेब पंचायत समिती नांदुरा यांना निवेदन देऊन सदर बाब लक्षात आनून दिली आहे जिल्हा अधिकारी साहेब यांनी दिलेले आदेश पत्र क़मांक शिक्षा .ठडए२५/२०२१-२०२२/२८३८/२०२१नुसार देण्यात आले आहे पन तरीही काही पालकांच्या तक्रारी ह्या मनसे पदाधिकारीकडे येत आहे म्हणून या सर्व गोष्टी चि चर्चा करून गंभीररीत्या मनसे पदाधिकारी यांनी शेवटचा ईशारा दिलेला आहे. जर यापुढे कोनतेही शाळा व महाविद्यालय.यांनी फी साठी कोणत्याही प्रकारचि विद्यार्थी चि अडवनुक केली तर आपन सबधीत मनसे पदाधिकारी यांच्या शि संपर्क करावा असे आवाहन मनसे चे वतीने करण्यात येत आहे. तसेच शासनाकडून प्राप्त झालेल्या जि.आर.चि.प्रत्.शिक्षनाअधीकारी साहेब यांनी मनसे पदाधिकारी यांना देण्यात आलेली आहे यावेळी मनसे ता.अ.भागवत उगले. उपा.अ.कांडेलकर.राजु काळे.अजय बेलोकार..सागर ददगाळे. निकेतन वाघमारे. योगेश अरून सपकाळ. विशाल बग्गन. हिंगना विभाग. धनंजय देशमुख. गनेश अवचार उपस्थित होते




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


