भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल बांधून देण्याबाबत नगरसेवक प्रकाश राऊत यांनी केली निवेदनातून मागणी

0
286

 

सचिन वाघे वर्धा
18.6.21
हिंगणघाट इथून तिसरी रेल्वे लाईन सुरु झाल्यामुळे शास्त्री वार्डातील नागरिकांना शहरांमध्ये जाण्याकरीता फार अडचण निर्माण होणार आहे तसेच लहान मुलांना शाळेत जाणे येण्यास, वरिष्ठ नागरिकांना रेल्वे लाइन क्रॉस करणे ,बिमार पेशंटला दवाखान्यात नेण्याकरता ,तसेच डिलिव्हरी पेशंट यांना सर्वांना जाण्यास अडचणीचा सामना करावा लागतो , रेल्वे लाइन क्रॉस करताना अत्यंत धोकासुद्धा होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही करिता वरील बाबी लक्षात घेता किसान जीन पासून एक भुयारी मार्ग किंवा उडान पूल बांधकाम करून देण्याबाबत यावा जेणेकरून शास्त्री वार्ड येथील नागरिकांना होणाऱ्या समस्या सुटतील मा. श्री नितिन गडकरी केंद्रीय पर्यावरण मंत्री भारत सरकार दिल्ली यांनानिवेदनातून केले मागणी .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here