Home अमरावती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGO ४५११चे एक दिवशीय काम बंद आंदोलन...

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGO ४५११चे एक दिवशीय काम बंद आंदोलन नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी एक दिवशीय काम बंद केले यशस्वी

 

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ४५११ च्या
दिनांक १९ /४ / २०२१ ला संपूर्ण महाराष्ट्रात आप आपल्या
ग्रामपंचायत स्तरांवर एक दिवशीय आंदोलन करण्यात आले
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी नांदगाव खंडेश्र्वर शाखेचे वतीने सुध्दा तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायत कर्मचारीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना च्या प्रमुख मागण्या .महानगरपालिका व,जिल्हा परिषद कर्मचाऱ्यां प्रमाणे चतुर्थ श्रेणी लागु करण्याबाबत निरुत वेतन लागू करण्याबाबत भविष्य निर्वाह निधी मिळण्याबाबत व उपदान निधी मिळण्याबाबत , कोरोना काळात आम्ही सर्व ग्रामपंचायत कर्मचारी सेवा देत असल्याने आम्हाला कमीत कमी २५०००००रुपयांचा विमा मिळण्याबाबत इत्यादी मागण्या शासण दरबारी मागण्या करण्यात आल्या तालुक्यातील ग्रामपंचायत वाघोडा, शिवरा,प्रिम्प्रि गावांडा, ढवलसरी ,लोणी ,सार्शी ,कोठोडा, कोदोरी मारुफ, पळसमंडळ यादी
गावामधील ग्रामपंचायत कर्मचारी
अंकुश गांडोळे, अमोल मेटकर ,सागर गोडांने, सविता चोरे मँडम , मयुर मनहोर खोपटकर,प्रविण राऊत, अतुल चोपडे,दत्ता भाऊ केने ,संजय राऊत , तुळशिदास गोळंबे, गणेश बोरकर, सुमित लोंढे शरद घाट़ोळे
राजेश मेश्राम, पांडुरंग दुर्गे , मंगेश घरपाळ, ज्ञानेश्वर धनधरे इत्यादी महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे पदधिकारी एक दिवशीय आंदोलनात सहभागी झाले होते
हंसराज उके
अमरावती