आयुषी दुबे शेगाव/ बुलढाणा
महाराष्ट्रा मध्ये मातंग व तत्सम समाज मोठ्या संख्येने राहत आहे मातंग समाजाचे अस्मिता असलेले संयुक्त राष्ट्राचे शिल्पकार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद यांच्या स्मारकासाठी अर्थ संकल्पिय बजेट मध्ये एक रुपयाची सुद्धा तरतूद करण्यात आलेली नाही तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळासाठी आर्थिक निधीची तरतूद केलेली नाही हा मातंग समाजावर महाराष्ट्र शासनाकडून झालेला अन्याय आहे याचा आम्ही लहुजी शक्ती सेनेच्या वतीने शेंगाव तहसील कार्यालय ला निवेदन देऊन जाहीर निषेध नोंदवला निवेदन देतांना लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष आशिष सावळे जगदेवराव तायडे विजय सावळे मुकेश गवई विनोद सोनोने g. o तायडे मुकेश अंजनकर नागेश गवई निखिल तायडे अजय तायडे गजानन सोनोने व सर्व सामाज बांधव उपस्थित होते




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


