दिपक देशमुख
मेहकर
अतिपावसामुळे नागरिक यांचा जिव जाऊ शकतो अधिकारी यांनी लकक्ष देण्याची गरज.
मेहकर ते मालेगाव महामार्गावर कडेला आणि रोडच्या मधोमत मोठ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या आणि वाहनांचे नुकसान होऊ शकतो या रोडवर असंख्य वाहने धावतात पावसामुळे पाण्याणी खड्डे तुडुंब भरले आहेत त्यामुळे आवजड वाहण त्या गडयात गेल्याने वाहणाचा तोल जाऊ शकतो किंवा सामान्य माणसाच्या जिवाला हाणी पोहचु शकते त्यामुळे रुग्णालयात पेन्शट न्यायचा असेल तर रुग्ण वाहतूकिला अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे मेहकर चे उपअभियंता यांनी सावधान बाळगुन कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तात्काळ खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी करीत आहे





![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


