किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी येत असलेल्या अडचणी दूर करण्याची मागणी
अजहर पठाण
सेलू/परभणी
सेलू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी चा दोन हजार रुपयांचा लाभ मिळण्यासाठी त्रुटी निर्माण झाले असून या त्रुटीमुळे सेलू तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी चा लाभ मिळण्यासाठी सेलू तहसीलच्या चकरा माराव्या लागत आहे अनेक वेळा चकरा मारून अनेक वेळा त्रुटींची पूर्तता करून देखील सदरील शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी च्या लाभ मिळालेला नाही त्यामुळे भाजपा किसान सेलू तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे सदरील शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आलेली आहे सेलू तालुक्यातील बहुतांशी लाभधारक शेतकरी किसान सन्मान निधी च्या लाभापासून वंचित राहिले आहे आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी सेलू तहसील मध्ये कागदपत्रांची पूर्तता करून देखील सेलू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आज पर्यंत एक हप्ता मिळालेला नाही वेळोवेळी शेतकरी सेलू तहसील मध्ये चकरा मारतात तहसील मधून शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी पाठवले जाते तहसील कार्यालय आणि कृषी विभाग यांच्या अनागोंदी कारभारामुळे त्याचा गोरगरीब शेतकऱ्यांना फटका बसत आहे त्यामुळे किसान सन्मान निधी च्या अनुदानाचा लाभ तात्काळ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी भाजपा किसान मोर्चा सेलू च्या वतीने तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले असून या निवेदनामध्ये चकरा मारत असलेल्या शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी चा लाभ मिळण्यासाठी सेलू तहसील दार यांनी तात्काळ लक्ष घालून सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रश्न तात्काळ सोडवावा आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर किसान सन्मान निधी चे लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात यावी अशी मागणी आज गुरुवार रोजी दिनांक 26 8 दोन हजार एकोणवीस रोजी करण्यात आली आहे वरील मागणीचे लेखी निवेदन तहसीलदारांना भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष दगडोबा जोगदंड पाटील भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस अभिजीत रोडगे गोविंद मगर गिरगाव चे सरपंच अंकुश काटे नारायण दुबे भाजपा तालुकाध्यक्ष दगडोबा जोगदंड रामा शेवाळे तुकाराम धनवटे भागवत दळवे तिच्या कर ना कपिल फुलारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहे







