उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना निमंत्रण का नाही? काय कारण मंत्री उदय सामंत यांनी टोला लगावला / udyasamat 

0
294

मुंबई 1 नोव्हेंबर 2023 रोजी सरकारचे माध्यमातून आम्ही अनेक प्रश्न सोडविले आहेत असे असताना मंत्री सामंत यांनी सांगितले

मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकार दोन टप्प्यांमध्ये काम करत आहे कुणीतरी या टोकाचा पाऊल उचलून नका असे आव्हान देखील बरेच वेळा केले गेले आहे तरी मराठा समाज शिस्तीने आंदोलन करत होता मुख्यमंत्र्याचे कार्यक्रम झाल्यानंतर काळे झेंडे का दाखवल्या गेले

गेल्या दोन-तीन दिवसात विरोधक पत्रकार परिषद घेत होते राजकारण देखील कधी मंदी येते असे देखील बोलल्या जात होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेली सर्व पक्ष बैठकीला उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना या बैठकीमध्ये का निमंत्रण दिले गेला नाही

तरी या राजकीय पक्ष मध्ये सरकार आपले अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत

ठाकरे बंधू यांना बोलवण्यात का आला नाही या आधी पण मूक मोर्चा असे म्हणाले होते त्यामुळे त्यांचे सरकारने उत्तर दिले पाहिजे मराठा समाजाला ज्यांनी खऱ्या अर्थाने नवीन केली होती त्यांना आधी उत्तर दिले पाहिजे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना बोलावलं नाही

बोलावलं नव्हतं तरी यांचा बोलणं वेगळं राहील असतं का जर एखादी गोष्ट केली तर ते पटूनच घ्यावेत नाही ना असे त्यांचे धोरण होते या टीकावर मंत्री उदय सामंत यांनी यावेळी टीका केलेलीआहे udyasamat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here