वैजापूर दि २१- मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.यात वैजापूर शहर व तालुक्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासाठी उपजिल्हा रुग्णालय व गायकवाड वाडी येथे कोव्हिड केअर सेंटर बसविण्यात आलेले आहे
शनिवारी दि १९/०९/२० रोजी रात्री १०वाजेनंतर गायकवाड वाडी येथील कोव्हिड सेंटरमधील वीजप्रवाह खंडित झाला.रात्रभर लाईट नसल्यामुळे येथील रुग्णांचे खुप हाल झाले आणि त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.परंतु रात्रभर विद्युत पुरवठा सुरू झालाच नाही.
यांस जबाबदार असणाऱ्या महावितरणच्या संबंधित कर्मचारी व अभियंत्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक जगताप यांनी उपविभागीय अधिकारी वैजापूर यांना निवेदन देऊन करण्यात आली,तरीही उपस्थित संदीप जगताप शहर संघटक, माणिक गावडे शहर अध्यक्ष,मनोज बोर्डे,रवी धनवटे,नंदू हिरडे,गोरख तुपे
चिखली–नियमीत पाऊस कोसळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.सततच्या पावसाने व काल परवा झालेल्या पावसाने सोयाबीन व इतर पिकाचे नुकसान झाले असल्याने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्याना हेक्टरी २५हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी स्वाभिमानी चे माजी जिल्हासरचिनटनीस नितिन राजपुत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दि२१सप्टेंबर रोजी केली आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या खरीप हंगामात सध्या काही ठिकाणी पिक काढणी सुरु आहे तर काही ठिकाणी पिके उभी आहेत. अशावेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. या अगोदरही ऑगस्ट महिण्यामधे झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले होते. अशातच जे पिक काढणीसाठी आले होते व रब्बी व खरीप हंगामातही अतिवृष्टी व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले कोरोना लॉकडाऊनमुळे तसेच बोगस बियाणे व खतांच्या तुटवडयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रास सहन करावा लागला आहे. अशातच मोठ्या मेहनतीने उगवलेल्या सोयाबीन, कपाशी, मका, ज्वारी यासह अन्य उभ्या पिकांवर अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी पिक चांगले आले आहे परंतु अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. आधीच चहुबाजूंनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर हे मोठे आस्मानी संकट कोसळले असल्याने शेतकर्याना तात्काळ दिलासा देण्याची गरज निर्मान झाली आहे.सरकारने मदत केली नाही तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्ये मध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे.अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्याना हेक्टरी.२५ हजार रु.नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते नितिन राजपुत यांनी जिल्हाधिकारी,तहसिलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.यावेळी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थीत होते.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वकाना या गावामध्ये अवैध्यरित्या दर रविवारी देशी गोवंशाच्या मटनाची विक्री केली जाते अशी माहिती येथील स्थानिक हिंदू युवा वाहिनी च्या कार्यकर्त्यांना मिळाली त्यामुळे आज दिनांक 21/09/2020 वार सोमवार ला गावातील बीफ विक्री बंद करावी अशी मागणी स्थानिक सरपंच यांच्याकडे हिंदू युवा वाहिनी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने करण्यात आली वकाना या गावाची ओळख हे संपूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छतेचा संदेश देणारे गाव म्हणून आहे पन गावात चालणाऱ्या अशा धंध्या मुळे गावची ओळख बदलते की काय असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो, लवकरात लवकर ही बीफ विक्री बंद करा अन्यथा आम्ही उपोषणाला बसु असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदन च्या प्रतिलिपी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री व पोलीस महासंचालक ,यांना दिल्या आहेत हिंदू युवा वाहिनी यांनी उचलेल्या या पवित्र्याचा स्थानिक सामान्य नागरिकांनकडून कौतुक होत आहे यावेळी हिंदू युवा वाहिनी चे अक्षय लोड,सागर राऊत, शुभम होनाले,भूषण राऊत,प्रमेश्र्वर टाकसाळ,शरद चिकटे ,हर्षद राऊत, गोपाल गायकी, पवन वेरुळकर, राहाटे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
वैजापूर । राष्ट्रीय करणी सेनेच्या औरंगाबाद जिल्हा संघटकपदावर राणा राजपूत यांची निवड करण्यात आली आणि ऋषी जुंधारे यांची सूर्या मराठी न्युज तालुका प्रतिनिधी पद भेटल्याबद्दल हॉटेल न्यू गारवा चे मालक श्री मंगेश पा मते ,जगदीश पा. मते आणि अमोल पा. मते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि तसेच उपस्थित वैजापूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेश गायकवाड ,बाळू जाधव उपस्थित होते
आमगाव,दि.21ः- आमगाव रेल्वे स्टेशनमधील ओव्हर ब्रिजचे बांधकाम फलाट क्रमांक ५ पासून तर मालधक्क्यापर्यंत करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने स्टेशन मास्तर आमगावच्या वतीने डीआरएम नागपूर यांना पाठविण्यात आले आहे.
आमगाव बुकिंग कार्यालयापासून नव्याने ओव्हर ब्रिज चे बांधकाम सुरू आहे. फलाट क्रमांक १,२,३, वर ओव्हर ब्रिज बनलेला आहे. परंतु, फलाट क्रमांक ४ व ५ वर ओव्हर ब्रिज नाही. त्यामुळे त्या बाजूच्या प्रवाशांना व मालधक्क्यावरील कामगारांना रेल्वे रूळ ओलांडून तिकीट घेण्यासाठी यावे लागते. फलाट क्रमांक ५ च्या दक्षिण बाजूला असलेल्या बिरसी, कुंभारटोली, जामखरी, फुक्कीमेटा, तिगाव, पाऊलदौना, इत्यादी गावातील प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडून यावे लागत असल्याने अनेकदा मोठी अपघात घडले आहेत. व अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. करिता फलाट क्रमांक ५ पासून तिकीट बुकिंग कार्यालयापयर्ंत ओव्हर ब्रिज केल्यास सोईचे होईल, याकरिता मनसेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. यावेळी निवेदन देतांनी जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना गवली, बाळू वंजारी, नितेश मेर्शाम, विजय रहांगडाले, चंदन बावणे, राजू मेंढे, लक्ष्मण शेंडे, अर्षद भुरा, संजीव ठाकरे, शैलेश थेर, विकास टेभरे, अर्चित पारवे इत्यादी उपस्थित होते.
महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवाना मोठा दिलासा मिळाला. मात्र नुकताच मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे ही लढाई आता पूर्णपणे न्यायालयीन झाली आहे. त्यामुळे मी जरी ओबीसी नेता असलो तरी मराठा आरक्षणाला माझा पूर्णपणे पाठींबा असून माझा पक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार साहेब आणि राज्यशासन यांचा देखील मराठा आरक्षणास १०० टक्के पाठींबा असून राज्यशासनाच्या वतीने न्यायालयात हा लढा पूर्ण ताकदीने लढला जाईल. तसेच मराठा मोर्चा समन्वयकांवरील गुन्हे मागे घेणे, सारथी पूर्ण क्षमतेने सुरु करणे, मराठा मुलीसाठी वसतिगृह या सर्व मागण्या आपण शासन दरबारी मांडून त्या पूर्ण करू असे आश्वासन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिले.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयवंतराव जाधव, नाना महाले, सुनील बागुल, निवृत्ती अरिंगळे, रंजन ठाकरे, ज्येष्ठ नगरसेविका वत्सला खैरे, करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, शरद तुंगार, शिवा तेलंग, बंटी भागवत, आशिष हिरे, चेतन शेलार, शिवाजी मोरे, संदीप शितोळे, बाळा निगळ, नीलेश शेलार, निलेश मोरे, किरण पानकर, योगेश गांगुर्डे यांच्यासह मराठा मोर्चा समन्वयक उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपूर्वी कांद्याच्या प्रश्नावर शरदचंद्र पवार साहेब यांच्या समवेत दिल्लीत बैठक आयोजित केल्याने मी दिल्लीला जात असल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे समन्वयकांना कळविले होते. तसेच हा दौरा अचानकपणे रद्द झाल्याने पुन्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना नियोजित सार्वजनिक कार्यक्रमांच्या नुसार चर्चा करून सकाळी १०.३० वाजता तसेच दुपारी १.३० वाजता भेटण्याची वेळ दिलेली होती. तसेच मोर्चेकऱ्यांची सर्व व्यवस्था करण्यात आलेली होती. मात्र भेटण्यासाठी कार्यालयात पोहचण्याच्या आधीच मोर्चा समन्वयकांनी माझ्या विरोधात प्रक्षोभक भाषणे व घोषणाबाजी करत तिथून काढता पाय घेतला. समन्वयकांना भेटायला वेळ दिलेली असतांना देखील समाजात द्वेष पसरविण्याचे काम केले. याचं तीव्र दु:ख होत असल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले की, हा सर्व प्रकार घडल्यानंतरही आपण मराठा मोर्चा समन्वयकांना भेटण्यासाठी तयार आहोत असे कळविले होते. त्यानुसार आपण आज आला त्याबद्दल मी आपला आभारी असल्याचे सांगत. कुठलाही मोर्चा करतांना त्या मोर्चाचे नेतृत्व करण्याची कुणाएका नेत्याची जबाबदारी असते. त्यामुळे हा मोर्चा पार पडत असतांना याठिकाणी होत असलेल्या चुकीच्या प्रकाराबद्दल मोर्चेकऱ्यांना समजाविण्याची कुठल्यातरी नेत्याची जबाबदारी होती ती पार पाडली गेली नाही. ते म्हणाले की, केंद्र सरकारने आपले आरक्षण ५० टक्क्यांहून ६० टक्क्यांवर नेत आरक्षणात १० टक्के वाढ केली. त्यावेळी मात्र स्थगिती मिळाली नाही. मात्र महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण दिल्यानंतर आरक्षणाला स्थगिती कशी काय मिळाली असा सवाल उपस्थित करत यामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज होती असे त्यांनी सांगीतले. ते म्हणाले की, मी मराठा आरक्षणाचा विरोधक नाही या आरक्षणाला आपला पूर्ण पाठिंबा असून आपण आजवर मंत्रीमंडळात तसेच माध्यमांसमोर आपली भूमिका खुल्या पद्धतीने मांडली आहे. मात्र तरी देखील केवळ छगन भुजबळ बद्दल आकस निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले की, आजवर माझाकडे आलेल्या कुठल्याही व्यक्तीची जात, धर्म मी बघितली नाही तर त्याचे काम काय आहे ते करण्यास प्राधान्य दिले. ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, विलासराव देशमुख यांनी घेतला. त्यांनी आरक्षण दिलं याचा सर्वांचा विचार करावा. ओबीसीला आरक्षण मिळालं तेव्हा ९ न्यायाधीशांच्या पुढे लढाई झाली तेव्हा आरक्षण मिळालं त्यामुळे ही लढाई इतकी सोपी नाही. आज आमदार मंत्र्यांशी लढाई राहिलेली नाही तर ही लढाई सुप्रीम कोर्टात असून ती लढाई आपण जिंकली पाहिजे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील. खासदार शरदचंद्र पवार साहेब हे यामध्ये विशेष लक्ष देत असून त्यांनी आपला पाठींबा देखील जाहीर केलेला आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जात असतांना तरी कुणाच्याही मनात द्वेष भावना नसावी. मराठा आरक्षणा संदर्भात आपण यापुढील काळातही लोकभावना शासनापर्यंत पोचवू असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पालकमंञी छगन भुजबळ यांच्याविषयी क्रांती मोर्चाच्या मनात कुठलाही आकस नाही. शुक्रवारी घडलेला प्रकार असमन्वयातून झालेल्या गैरसमजाचा परिणाम असला तरी दुर्दैवी होता याची जाणीव झाली आहे. जिल्ह्याचे पालक म्हणून भुजबळ साहेबांनी आमच्या भावना समजून घ्याव्यात असे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी स्पष्ट केले. तसेच जेष्ठ नेते सुनील बागुल यांनी नाशिक जिल्ह्याच्या विकासात छगन भुजबळ यांचे योगदान मोठे असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली.
हिंगोली येथील सामाजिक कार्यकर्ते शेख नईम शेख लाल यांच्या संपर्क कार्यालयाचे हिंगोली येथे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोषराव बांगर सोबत प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना नगरसेवक रामभाऊ कदम,आमदार तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, राष्ट्रवादी जिल्हाप्रमुख दिलीप चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनिष आखरे, मनोज आखरे,नगर अभियंता अग्रवाल यांच्यासह इतर अन्य मान्यवर उपस्थित होते.
संग्रामपुर तालुक्यातील बावनबीर येथील सौ चंद्रकला देविदास ढोले वय ७० वर्ष राहणार बावनबीर तबियत खराब असल्यामुळे दवाखण्यात जाते असे सांगून घरुन निघुन गेली व
संतोष श्रीराम अकोटकार यांच्या शेतामध्ये गट क्रमांक 62 मध्ये विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली घटनास्थल गावकरी, पोलिस बांधव उपस्थित आहे
Integer quis nisl at orci feugiat lobortis quis a odio. Etiam efficitur metus ultricies nisl lacinia malesuada. Mauris ante eros, convallis vitae eros ut, congue placerat ante. Etiam metus massa, volutpat sit amet sapien ut, condimentum ultricies dui. In mauris metus, semper eu consequat eget, porttitor sed dui. Nam eu hendrerit nibh. Mauris vulputate lectus at nisi elementum, sed fermentum erat malesuada. Integer a lectus vel felis semper sollicitudin eu in leo. Phasellus eget nisi nec tortor placerat ornare vitae in odio. Maecenas ultrices efficitur sagittis.
Maecenas elit nisi, placerat a leo nec, ultricies tincidunt ante. Nullam et ante elit. Aenean ullamcorper egestas consectetur. Donec euismod quam quis sollicitudin accumsan. Curabitur feugiat orci enim, sagittis mattis nisi malesuada sed. Nullam ac lorem porta, semper urna vel, tempus sapien. Vestibulum iaculis id eros id interdum. Pellentesque laoreet varius lectus sit amet tempor. Curabitur suscipit massa eu nibh tincidunt, et vehicula magna mollis. Integer in augue euismod, feugiat libero at, fermentum leo. Donec pulvinar arcu placerat pretium condimentum.
Vivamus nisl odio, semper at erat non, aliquet sollicitudin nisi. Curabitur nunc ligula, semper vel erat nec, ultrices ultricies dolor. Aliquam eleifend arcu in dui tincidunt pharetra. Sed nec mattis urna. Vestibulum sed leo tellus. Quisque finibus feugiat leo, eu lobortis arcu sodales aliquam. Suspendisse viverra accumsan lectus ut sodales. Nulla ac sodales nisl. Nunc malesuada quis nunc nec pretium. Mauris euismod tristique lorem vel rutrum. Sed vitae tortor et dolor tincidunt egestas.
A heading
Vestibulum luctus, dolor vel facilisis egestas, augue enim commodo lorem, vitae auctor nulla nulla ut tortor. Sed sapien massa, efficitur vel arcu at, convallis euismod sapien. Ut at augue vel nisi consequat porttitor. Aliquam vel vestibulum diam. Vestibulum ligula elit, volutpat in eleifend nec, viverra at nisi. Quisque auctor euismod tincidunt. Integer ornare rutrum sodales. Praesent accumsan lobortis enim, ut facilisis risus pulvinar sit amet. Suspendisse eget gravida nisl. Nullam ut risus ultrices, sodales metus sit amet, vestibulum metus. Aenean porta dolor ut ante hendrerit, eget commodo lectus lobortis. Suspendisse est dui, consectetur in laoreet ut, rutrum sit amet odio.
Sed malesuada sodales dui. Nullam ultricies ac nibh sit amet aliquam. Nulla efficitur arcu felis, vitae ullamcorper sem lobortis in. Sed consequat orci in eros varius imperdiet. Vestibulum ante ipsum primis in faucibus orci luctus et ultrices posuere cubilia curae; Nam dictum feugiat rutrum. Mauris eu tempor felis. Praesent quis lectus a urna scelerisque pellentesque. Ut pellentesque ligula a lorem posuere volutpat. Praesent vitae enim elementum, malesuada metus in, pharetra turpis. Pellentesque ut mauris ut purus congue malesuada vitae ut quam. In pretium, ipsum non interdum sollicitudin, elit nunc porta massa, vitae venenatis metus nisl ut ligula. Sed aliquet nibh arcu, at convallis nisl fermentum id.
Another heading
Fusce tempor mattis rutrum. Suspendisse dignissim libero ex, vitae rhoncus enim bibendum at. Sed pulvinar, neque eget tincidunt scelerisque, libero nulla cursus est, sed dictum est magna sit amet urna. Sed blandit urna velit, non vestibulum lectus luctus id. Sed ut porta sapien, eu tincidunt massa. In semper, sem ac vehicula laoreet, ipsum tellus tincidunt arcu, nec mollis enim turpis nec sapien. Class aptent taciti sociosqu ad litora torquent per conubia nostra, per inceptos himenaeos. Phasellus vitae faucibus nibh, vitae aliquam risus. Praesent suscipit tincidunt dui eu rutrum. Curabitur dolor ligula, commodo vitae rutrum a, pharetra ac diam. Aenean orci massa, consequat sollicitudin accumsan eu, maximus dignissim massa. Pellentesque semper vulputate risus non maximus. Nullam eget velit in leo rutrum vehicula. Pellentesque sit amet pharetra urna, vel consectetur elit. Curabitur lorem magna, scelerisque a purus nec, elementum scelerisque velit.
वाघोळा. येथे मका पीक पाहणी कार्यक्रम करण्यात आला. यावेळी बायर डीकाल्ब 9178 या वाणा विषयी व मका पीक नियोजनाबद्दल
बायर कंपनीचे प्रतिनिधी श्री. विकास शेरकर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले
दामोधर कोलते काकाजी गायकवाड रामनाथ गायकवाड दगडू गायकवाड आजिनाथ गायकवाड द्वारकादास गायकवाड रामदास बोराडे आदी शेतकरी उपस्थित होते