स्माइल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि
सामाजिक काम करत असताना लोकशाहीला मजबूत करण्यासाठी पत्रकार कायम लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करत असतात परंतु आजची राजकीय सामाजिक परिस्थिती बघता जे खेळी मेळीचे वातावरण निर्माण होत
आहे त्या मध्ये सर्वसामान्य माणसाला हक्क आणि त्यांचा अवाज उचलण्याचे काम कायम पत्रकार आपल्या लेखिनीच्या माध्यमातून पुढे घेऊन जात असतात त्यामुळे आज लोकशाहीचा कणा पत्रकार आहेत ,
लक्ष्यवेध संघटनेच्या संस्थापिका अद्येक्षा सौ नंदाताई पाऊलझगडे यांनी आजच्या बैठकीत बोलताना आपले मत मांडले आणि सर्व पत्रकर वर्गाला भेट देऊन त्यांचा सत्कार केला..
Shegaonnews : उपस्थीत पत्रकार वर्ग रामेश्वर गायकी, फहीम देशमुख, राजेश चौधरी, देवानंद उमाळे, नाना पाटील, नंदू कुलकर्णी, अमर बोरसे, दिनेश महाजन, राजवर्धन शेगांवकर, राजकुमार व्यास, शेख इस्माईल, समीर देशमुख, सतीश अग्रवाल, श्रीकांत कलोरे, रवी शेगोकार, समीर शेख, नारायण दाभाडे, संजय ठाकूर, प्रशांत खत्री, अनिल उंबरकर, हे होते.



![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



