(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्गूस : 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू श्रीनगर राष्ट्रीय राजमार्गावर जाणाऱ्या भारतीय सुरक्षा रक्षकांच्या वाहनावर दाहशतवाद्यांन तर्फे आत्मघाती हल्ला करण्यात आला यात सी.आर.पी.एफचे जवळपास 45 जवान शहीद झाले हा दहशतवादी हल्ला पुलवामा जिल्ह्यात करण्यात आला होता.
आज शहर काँग्रेस कमेटी तर्फे पुलवामा हल्ल्यातील जवानांना पुष्पगुच्छ व मेणबत्ती अर्पण करूम श्रद्धांजली वाहण्यात आले.
“शहिद जवान अमर रहे” च्या घोषणा देण्यात आले याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, उत्तर प्रदेश सेल सचिव ब्रिजेश सिंग,अजय पाटील, शैलेंद्र वनकर,तिरुपती महाकाली,रोशन दंतालवार,विशाल मादर,बालकिशन कुळसंगे,रोहित डाकूर,विजय माटला,आरिफ शेख,रफिक शेख,संजय कोवे,सुनील पाटील,कुमार रुद्रारप,कपिल गोगला,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे,विशाल लोनगाडगे,सचिन गोखरे,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.