(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्घुस म्हातारदेवी रस्त्यावर जड वाहनांमुळे खूप मोठ्या मोठ्या खड्डे पडलेले होते स्थानिक नागरिकांना लुंबिनी नगर, महाकाली नगरी,
म्हातारदेवी, तडाली, कडे जाणारे लोकांना खूप परेशानी होती मोठ-
मोठे खड्ड्यांमुळे होणारे त्रास आणि एक्सीडेंट खूप प्रमाणे वाढले होते. या विषयावर घुग्घुस चे वरिष्ठ पत्रकार दयाशंकर तिवारी, मनोज कनकम, गजानन साखरकर , श्रीकांत माहुलकर, प्रणय बंडी, ने लॉईड्स मेटल कंपनीकडून खड्डे बुजवण्यात निवेदन देण्यात आले. पत्रकारोंची निवेदनत संज्ञान घेत लयड्स मेटल कंपनी गड्डे बुज्वनात अले. जे काम स्थानीय प्रशासन आणि राजकीय नेते केले पाहिजे ते काम पत्रकार उभे राहुन करता येत. या अगोदर राजीव रतन रेल्वे गेट च्या ट्राफिक जाम च्या समस्या होता वारंवार पत्रकाराने आपला वृत्तपत्र द्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले त्यामुळे आज रेल्वे ब्रिज च्या काम सुरू झाले. चांगला काम करणारे निर्भिड पत्रकारावर काहि लोक कोठे आरोप लावत असतात. आणखी काही नवीन नेते आपली राजनीतिक नाव चमकविण्यासाठी प्रयत्न करत असतात.