शेतकऱ्यांना एकरी 35000.% रु नुकसान भरपाई द्या. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अतुलभाऊ भुसारी पाटील यांची मागणी !

0
317

 

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसामुळे सिनखेडराजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये टोळ कांदा ‘ पेरू ‘ डाळिंब ‘गहू ‘हरभरा .पपई ‘इतर फळबाग असतील पिके असतील या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते
देशांत व राज्यात कोरोना सारख्या रोगाच्या नियमात शेतकरी कसुन निघालेला आहे
कोरोनाच्या काळात सर्वात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचे झाले आहे मान्य केले पाहिजे रोगाबरोबर निसर्ग देखील शेतकऱ्यांवर उढलेला आहे दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्र राज्य सगळीकडे गारपीट होते आहे या गारपीटीमुळे शेतकर्यांचे पिक जमीनिस्त झाले आहे या मध्ये गहू हरभरा ज्वारी बाजरी मका कापूस भाजीपाला इत्यादी पिके आहेत.तरी या सर्व पिकांचे तात्काळ पंचनामे करून एकरी 35000.% रू नुकसान भरपाई द्यावी आशी मागणी.राष्ट्रीय समाज पक्ष चे नेते अतुल भाऊ भुसारी यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here