दि.9 ऑगस्ट बुधवारी क्रांतीदिनी बेरोजगार शिक्षकांच्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तहसील संग्रामपूर येथे उपोषणाला बसले आहे त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
आणि संग्रामपूरचे तहसीलदार आणि गट शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन तात्काळ उपोषणाची दखल घ्या आणि सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या थांबवून नवीन बेरोजगार शिक्षकांना नियुक्ती देण्याबाबत या विषयावर निवेदन देण्यात आले.
त्यावेळी आजाद हिंद शेतकरी संघटने चे तालुका अध्यक्ष शेख कलीम व शेख वसीम तंटामुक्ती अध्यक्ष मुफ्ती समि हाजी शफियोदींन सबीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती…
अब होगा न्याय
बेरोजगार शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्याचं पाहिजेत
आजद हिंद शेतकरी संघटना महाराष्ट्र


![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)




