सासरच्या छळाला कंटाळून 22 वर्षीय नवतरुणीची दुहेरीहत्या की आत्महत्या

 

 

अकोला निंबा येथील सुबोध तायडे याच्या सोबत पूनम भारत वाकोडे रा भेंडवळ या मुलीचे लग्न निंबा तालुका बाळापूर येथील सुबोध सुरेश तायडे यांच्या सोबत 4 मे 2020 ला बौध्द पद्धतीने संपन्न झाले होते
पूनमचे लग्न होऊन 15 दिवसातच मुलाने मोबाईल वर पाहून आपल्या पत्नी सोबत वाईट कृत्य करीत होता व पत्नीला शारीरिक त्रास होत असल्याने ती विरोध करीत होती पण त्या नाराधमाला काहीच फरक पडत नव्हता ती त्या कृत्याला मान्य नाही झाली तर लातंबूक्यांनी मारझोड करीत होता या गोष्टीची कोणाकडे वाच्यफोडलीस तर जिवंत मारून टाकीन अश्या प्रकारच्या धमक्या देत होता पुनमची तब्येत या मुळे खूपच खराब झाली होती त्या करिता पूनम ला संग्रामपूर ला पुनमच्या मामा कडे आणून सोडले होते व पूनम सोबत होत असलेला प्रकार हा पूनमने आपल्या आई वळीलांना सांगितलं व म्हणत होती की मी आता जात नाही पण आई वळीलांनी पुनमची व पुनमच्या सासर मंडळींची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला पण त्या नराधम पतीला त्या सांगण्याचा काहीच फरक पडला नाही उलट तूला पूजा करण्याकरिता लग्न केले का तू का माझी बदनामी केली याचा राग मनामध्ये घेऊन 18/11/2020 ला सासर मंडळींनी पुनमची हत्या माझी मुलगी ही 6 महिन्याची गर्भवती होती केली असा आरोप पुनमच्या वळीलांनी सूर्या मराठी न्युज    सोबत बोलतांना केला आहे

Leave a Comment