सेलू, राजवाडी वालुर बस सेवा सुरू करण्यात यावी. भा. ज. यू. मोर्चाची मागणी

0
332

 

अजहर पठाण

सेलू तालुक्यातील मानव विकास बस सेवा विद्यार्थी साठी सोयीस्कर होते परंतु मागच्या काही दिवसापासून या बस फेऱ्या पाथरी आगाराने बंद केल्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. विद्याथ्र्यांची गैरसोय लक्षात घेता रा. प. महामंडळाने शाळेच्या वेळेवरसकाळी8.30,9.30, व दुपारी 1.30वाजतानियमित बस फेऱ्या सुरू करण्यात याव्यात अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे राजवाडी येथील सरपंच श्री. शिवहरी शेवाळे यांनी आगार प्रमुखाकडे केली आहे. निवेदनावर भागवत दळवे, विष्णू वारकड,
दीपक चव्हाण, तुकाराम महाजन, महादेव गायक्रे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here