आजाद समाज पार्टी भीम आर्मीचे सहायक अभयंत्याला निवेदन।

0
432

 

अनिलसिंग चव्हाण सह विकी वानखेड़े

आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र मुख्य महासचिव मनीष भाऊ साठे यांच्या मार्गदर्शनात व अम, जिल्हा मुख्य महा सचिव दिपक मेटांगे व अम, शहर अध्यक्ष प्रवीण वाकोडे यांच्या नेतृत्वात मा, सहायक अभियंता याना निवेदन देण्यात आले गेल्या कोरोना काळा मध्ये आधी केंद्र सरकारने व नंतर महाराष्ट्र सरकारने एकंदरीत दोन वर्षे लॉक डाऊन लावण्यात आले तरी सर्व लोकांना मोल मजुरी बंद करून घरी बसावे लागले ज्या कुटुंबाला हातावर आणने व हातावर खाणे ही परिस्थिती असलेल्या अनेक कुटुंबावर उपास मारीची पाळी आली होती अशा परिस्थिती मध्ये पोट भरणे कठीण झाले तर बीज कसे भरणार म्हणून त्यांचे वीज बिल थकीत राहिले व आता त्यांची भरण्याची ही परिस्थिती राहली नाही वरून महावितरण कर्मचारी रंगदारी करून वीज बिल भरण्या साठी सक्ती करतात आता सांगा महाराष्ट्र काय भारत देशाच्या बाहेर आहे काय जेंव्हा दिल्ली सरकार प्रत्येक ग्राहकाला 100 युनिट माफ करतात तर महाराष्ट्रात नाही 100 युनिट अखंड काळा करीता तर कमसे कम कोरोना काळातले बिल तरी माफ करा कारण मोल मजुरी करणारे लोक अव्या च्या सव्या बिल भरू शकत नाही तरी तरी त्यांना बिल माफ करावे अन्यता जर असे नाही झाले तर आजाद समाज पार्टी भीम आर्मी शहर नवे तर जिल्हाभर तीव्र असे आंदोलन करू याची संपूर्ण जबाबदारी महावितरण व महाराष्ट्र सरकारची राहील।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here