जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या कारवाईस स्थगिती दाया .

0
276

 

हिंगणघाट :- डाॅ उमेश वावरे ची राज्य सरकारला मागणी.
आज दुर्गम भागा मध्ये मुलाना योग्य शिक्षणाची सोय नाही.
ऐकीकडे गाव तिथे शाळा हा संकल्पना आहे.
आज अनेक दुर्गम भागा मध्ये शाळा नाही विघार्थाना पायपीट करून नदी नाले ओलांडून दुर दुर शाळेत जावे लागते. मात्र शासन जर 94 हजार शाळा बंद करण्यार असेल तर गरीब व मेहवती मुलानी शिक्षण कुठे घ्यायचे
भविष्यात शिक्षणाची सरकार कडे काय योजना आहे.त्याना अशिक्षीत ठेवनाची कुटील निती तर नाही आहे
यावर आळा बसला पाहीजे म्हणून शासनाने एक ही शाळा बंद करू नये अशे निवेदन वर्धा जिल्हा विकास आघाडी च्या वतीने मा. जिल्हा अधिकारी वर्धा मार्फत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य .मा. शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.
त्या प्रसंगी मनीष कांबळे. चारू आटे. प्रदिप कोल्हे. जिवन उरकुडे. दिलीप कहूरके. प्रदिप मानिकपूरे. प्रणय पाटील. नुतन राठोड. प्रशांत शंभरकर. देवेंद्र त्रिपल्लीवार.
संजय गायकवाड. संजय धाबर्डे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here