सुनील पवार नांदुरा
शासनाने जप्त केलेली रेती साठा चोरी प्रकरणी रेती तस्कर व पोलीस पाटील यांच्याशी संगनमत करुन महसूल मंडळ अधिकारी चांदुर बिस्वा यांनी कर्तव्यावर कसूर केल्यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी नांदुरा तालुक्यातील ग्राम टाकळी वतपाळ येथील प्रमोद दिलीप तायडे यांनी आज दिनांक 23 नोव्हेंबर पासून अमरावती आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.



![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



