मनीष जाधव मेहकर बुलढाणा
प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे पेन टाकळी प्रकल्पाच्या कालव्याला मोठे भगदाड पडून त्यातुन विसर्ग झालेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. तत्काळ कालव्याची दुरुस्ती व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
मदतीची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाची ओळख आहे…



![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



