डी एस पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी
आज आपण सर्वांना माहीतच आहे की covid-19 चा प्रसार वाढत चालला आहे,
आणि शासन / प्रशासन यांनी covid-19 ची नवीन भरती चालु केली आहे.
ते ही आपण सर्व जण covid-19 मध्ये जे कामे केले त्यांना न घेता आपला विचार न करता नवीन covid-19 कंत्राटी भरती घेत आहे.
हे किती पद योग्य निर्णय आहे, या भरती ला सर्वाचा विरोध झाला पाहिजे,
तरी आपल्या सर्व कोविड कर्मचारी यांना विनंती करतो.
हे भरती थांबवून जे या अगोदर कामे केले आहे त्यांना सर्व प्रथम कामावर रुजू करावे,
अन्यथा संपुर्ण महाराष्ट्र भर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल,
असे अहवान कोरोना योध्दा कर्मचारी परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. श्री योगेश स्वामी यांनी केले आहे