कृषिपंपाची वीज बंद केल्याने शेतकरी आक्रमक वीज बिल घ्या पण लाईन द्या शेतकऱ्यांची मागणी

0
260

 

अर्जुन कराळे शेगांव

शेगाव : तालुक्यातील वरखेड बुद्रुक जवळा टाकळी नागझरी परिसरातील कृषिपंपाची वीज पुरवठा बंद केल्याने शेतकरी आक्रमक होऊन शेगाव येथील वीज कार्यालयावर धडकले सुरू करा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी लावून धरले
शेगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक जवळा नागझरी टाकळी शिवारात यांचे कृषी पंप आहेत सध्या रब्बी पिके जोरात असून पाण्याची आवश्यकता आहे त्यासाठी वीज पुरवठा गरजेचा असून द्यायला तयार आहोत मात्र वीज पुरवठा बंद करू नका वीज पुरवठा सुरू ठेवा अशी मागणी शेतकऱ्यांनी उप विभागीय अभियंता शरद भोसले यांच्याकडे केली परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी पंप धारक शेतकऱ्यांनी वीज बिल न भरल्यामुळे प्रथम शुक्रवारी एका डीपीवरील बंद केला नंतर दुसऱ्या डिलिव्हरी बंद पुरवठा बंद करण्यात आला त्यावर सोमवारी परिसरातील शेतकरी एकत्र येऊन आम्ही विज बिल भरण्यास तयार आहोत मात्र आमचे वीज पुरवठा बंद करू नका अशी मागणी करत आम्हाला बिल द्या आम्ही बिल भरतो असे असे सांगून त्यावर उपविभागीय अभियंता यांनी ग्रामीण विभागाच्या कार्यालयात येऊन त्यांना दिलं दोन हात बिल भरणा करून घेतो करून घेत करून घेतला तत्पूर्वी कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत केला यावेळी काँग्रेस नेते केशवराव हिंगणे यानी शेतकर्याची व्यथा उपविभागीय अभियंता शरद पोतले यांना समजावून सांगितली.
यावेळी बंडू पाटील,अशोक पाटील, गोपाळ पाटील,सिध्दार्थ इगळे,प्रसाद सावरकर,वासुदेव हिंगणे,विलास थोंबे,प्रशांत ठाकरे,निलेश हिंगणे,विनायक हिंगणे,गजानन ठाकरे,नवल सावळे आदीसह 150 चे जवळपास शेतकरी उपस्थित होते.
@ विज बिल नियमित भरल्यास ताण कमी होतो.त्यामुळे विज पुरवठा बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.विज पुरवठा नियमित करणे हे कर्तव्य आहे. शेतकरी अन्नदाता आहे.त्यांच्या सेवेत विज कार्यालय सदैव तत्पर आहे.नियमानुसार  बिल भरणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
– शरद पोतले
उपविभागीय अभियंता
@ सतत नापिकी अतिवृष्टी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला मात्र सद्यस्थितीत रब्बी पिकाला पोषक वातावरण असून पिकेही चांगले आहेत पाणी पुरेसा आहे तेव्हा वीज पुरवठा आवश्यक असून वीज बिल भरून घ्या,शेतकरी बिल भरण्यास तयार आहे मात्र एकही दिवस विज पुरवठा बंद करू नका.
– केशवराव हिगणे
शेतकरी नेते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here