Buldhana /शेगांव पुनर्वसन बाधितांसाठी गाठलं राजभवन

0
678

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगावातील विकास आराखड़ा अंतर्गत झालेल्या खलवाड़ी परिसराचे पुनर्वसन व त्या पुनर्वसना पासून वंचित राहिलेल्या नागरिकांना न्याय मिळावा या करिता दि. 01/09/22 रोजी मंत्रालय मुंबई या ठिकानी प्रकरण (खटला) दाखल केले होते पण प्रकरण प्रलंबित असताना नगर परिषद शेगांव ने वंचितांची घरे तोड़ण्याची माहिती दिली असताना सामाजिक कार्यकर्ते विक्रमजी सौदे, दादारावजी वानखड़े, रामजी ढंढोरे यांनी घेतली महाराष्ट्र राज्या चे महामहिम राज्यपाल श्री भगतसिंगजी कौशारी यांची भेट व वंचिताना न्याय द्या अशे निवेदन दिले…
विक्रम सौदे यांनी महामहिम श्री भगतसिंग कौशारी यांना पुनर्वसनात एक न. प. करपावती आणि एक सदानिका असे पुनर्वसनाचे धोरन ठराविले असुन ही 26 टैक्स पावती धारक कुटुंब पुनर्वसना पासून वंचित आहे त्या पैकी आठ प्रकरण मा. विभागीय आयुक्त यानी मान्य केले आहे आणी त्यांना कोणताच मोबदला अद्यापही दिलेला नाही व त्यांचे ही घरे तोडण्याचा इशारा न.प. मूख्याधिकारी यांनी दिलेला आहे हे तर न्यायालयाचे आदेशाची अहवेलनाच आहे व 18 प्रकरणे मा. मंत्रालय मुंबई येथे प्रलंबित आहे आणी या सर्व खलवाड़ी परिसरातील वंचित नागरिकाना घरे मिळावी अशी विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here