मुख्यमंत्री पदावर राहून जे आरक्षण देऊ शकले नाहीत तेच आज, नारायण राणेचा आरोप / NarayanRane 

0
361

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी त्वचातून आरक्षण देण्यात यावा या मागणीसाठी यादरम्यान राज्यभरात मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले जात आहे.

या ठिकाणी आंदोलन लागला आहे तरी या दरम्यान आंदोलनाचे पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महत्त्वपूर्ण विधान वक्तव्य केले आहे

तर यावेळी मुख्यमंत्री पदावर राहून आणि अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहून जे लोक मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत तेच आज महाराष्ट्रात षडयंत्र रचक आहेत असा आरोप नारायण राणे यांनी केले आहे.

मनोज पाटील यांचे उपोषणाने राज्यभरात पटलेले आंदोलन या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी करून त्यामध्ये नारायण राणे यांनी असं म्हटलं आहे की मराठा आरक्षणाचे आंदोलनात मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये

राज्याचे वातावरण वेगळेच आहेत यासंबंधी दखल तपास यंत्रणेदेखील सज्ज करावा असा इसाराही नारायण राणे यांनी दिले आहे /NarayanRane

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here