देशातील 18 विधानसभा निवडणूक मधील दुसरा टप्पा 26 एप्रिलला पार पडला.( Election )

 

संग्रामपुर पातुर्डा गावामध्ये 60 % मतदान पार पडले.

Election : बुलढाणा- संग्रामपूर- देशातील 18 विधानसभा निवडणूक मधील दुसरा टप्पा दिनांक 26 एप्रिल ला पार पडला आहे.

यामध्ये तिरंगी लढत असल्यामुळे नेमकी बाजी कोण मारणार हा प्रश्न उपस्थित होत आहे .यामध्ये भाजपचे प्रतापराव जाधव. व उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आणि शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर अशी ही तिरंगी लढत आहे.

यामध्ये आज मतदान पार पडले.संग्रामपूर येथे 52 %मतदान व पातुर्डा हे 22 हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये 60 % मतदान झाले असून.

मलकापूर रोडवरील कमानीचा भाग कोसळून 5 मजूर जखमी;एक गंभीर अकोल्यात भरती ( crimenews )

आज दिनांक 26 एप्रिल ला लग्नाची तारीख जास्त असल्यामुळे मतदान कमी प्रमाणात झाले. पातुर्डा गावामधील लग्नाला जायला निघालेल्या नवरदेवाने शुभम अरुण म्हसाळ.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Election: यांनी आधी आपला मतदाना चा हक्क बजावला.आधी मतदान आणि नंतर लग्न. पूर्ण नवरदेवांचे वराळांनी मतदान करून लग्नास वऱ्हाड निघाले.

Leave a Comment