दोघेही एकाच ठिकाणी असल्याचा गैर फायदा – शेतकऱ्याचे कामे प्रलंबित
या आधी ही विभागीय वन अधिकारी यांना तब्बल पुराव्या सहकार्यालय बंद असल्या बाबद तक्रार करण्यात आली होती मात्र त्यांनी कुठलीच ठोस कारवाई न केल्याचे स्पष्ट
Foreshtnews:देऊळगाव राजा : तालुक्यातील सामाजिक वनीकरण कार्यालची प्रतिक्रिया त्यांच्या कर्मचाऱ्या कडून उघडकीस सविस्तर माहिती अशी कि वनक्षेत्र पाल (RFO) हे दोघे पती पत्नी एकाच ठिकाणी असल्याने कर्तव्यात कसूर करत असून कार्यालयाचा कारभार मनमानी करत आहेत तसेच शेतकऱ्याचे वृक्ष लागवड बांदावरील वृक्ष लागवड असे कामे मात्र अद्याप ही प्रलंबित आहेत.
पतंजली योग परिवार द्वारा आयोजित योग शिबीराला अतुल वांदिले यांची उपस्थित (Hingnghat)
तसेच कार्यालयीन लिपीक नामे सोसे साहेब व दुसरे कर्मचारी श्री गजानन पोटे यांनी सुद्धा स्पष्ट बाईट द्वारे बोलतानी कळविले कि वनक्षेत्रपाल हे कधीच कार्यालयात चमकले नाहीत ते फक्त १ मे, २६जानेवारी व १५ ऑगष्ट या दीना निमित्त च कार्यालयात येतात नंतर मात्र कधीच आले नाहीत या उलट कार्यालचा कारभार हा घरूनच कसा चालतो आवक जावक रजिष्टर, असेल काही शासकीय कामकाज पत्रव्यवहार, पगार बिल घेण्यासाठी त्याच्या घरीच जावे लागते.
तसेच कार्यालयाचे चाबी सुद्धा शासकीय कर्मचारी यांच्याकडे नसून ही सर्व कामे एका खाजगी व्यक्ती मार्फत केली जातात असे स्पष्ट सांगितले तसेच त्यांना फोन द्वारे संपर्क केला आसता फोन सुद्धा घेत नाही असे सांगितले तसेच हे कार्यालय महिनाभर कर्तव्यात कसूर करून बंद असल्या बाबत विभागीय वन अधिकारी यांना पुराव्यासह तकरार करण्यात आली होती
मात्र त्यांनी ही सुद्धा थातूर मातुर कारवाई करून पाठीशी घातल्या मुळे सबधिताला मात्र आपले काहीच होत नाही या गुर्मीने परत ही मनमानी सुरूच आहे यांना वरिष्टा चा धाक न राहिल्या मुळे भय राहिले नाही मात्र आता नागरिकांना प्रश्न पडला आहे कि दोघे ही पती पत्नी अधिकारी एकाच ठिकानि असल्याचा गैर फायदा घेऊन मनमानी करून कर्तव्यात कसूर करत असल्याने ते आर्थिक गैरव्यावहारात अग्रेसर आहेत.
तसेच शासकीय निधीचा अपहार च्या तक्रारी असंख्य वाढत आहे व ते वादग्रस्त असून ते आर्थिक बबिशी निगडित असलेल्या पदायोग्य नसून येथून त्यांना दुय्यम पदाच्या जसे कि कार्या यौजना, प्रशिक्षण संस्था बांबू संशोधन केंद्र, अशा ठिकाणी बदली करून त्यांना आर्थिक व शासकीय निधी मिळणाऱ्या पदा पासून दूर ठेवण्यात यावे.
Foreshtnews /व तात्काळ त्याची विभागीय चौकशी करून त्याच्यावर दोषारोप करून नियमोचित कार्यवाही व्हावी व कार्यवाहीच अहवाल सार्वजनिक रित्या जाहीर व्हावा अशी देऊळगाव राजातील प्रतिनिधी व समाज माध्यमाची दाट चर्चा सुरु आहे