सगेसोयऱ्यां’साठी मनोज जरांगेंचं उपोषण, पण प्रकृती खालावली; जरांगेनी सरकारला दिला इशारा; १५ तारखेनंतर…( manojjarange )

0
2

 

Manojjarange:पुन्हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगेसोयरेंबाबत अधिसूचनेची लवकरात लवकर या सर्व अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलक मराठा योद्धा मनोज जरांगे पुन्हा एकदा अंतरवलीत उपोषणाला बसले आहेत.

तर आता त्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकतीही पण खालावली आहे.

मनोज जरागे यांनी तसेच उपचार घ्यायला स्पष्ट त्यांनी नकार दिला आहे.

त्यांनी या वेळेस पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे म्हणाले, “15 तारखेला अधिवेशन घेतलं नाही, तर तसंच सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

मात्र आणि हैदराबाद गॅझेट घेतलं नाही तर या महाराष्ट्रात काय होतंय त्यांच्या लक्षात येणार नाही.

पण त्यांनी टप्पे पाडलेत तर मग आम्ही पण टप्पे पाडलेलेच आहेत ना आंदोलनाचे. आम्ही काय दाखवू हे सरकारला चांगलचं माहिती आहे.

तर येत्या १५ तारखेच्या अधिवेशनात जर अंमलबजावणी केली नाही तर मराठे पुन्हा मुंबईला जातील की आणखी कुठे जातील हे मी आत्ताच सांगत नाही, तर सरकार ला वेळेस त्यांना लवकरच कळेल

तर येत्या १५ तारखेला अमित शहा संभाजीनगरला येत आहेत. तर मात्र आम्ही पण कशासाठी त्यांची भेट घ्यायची त्यांनी येऊन आमची भेट घ्यावी.

तर समजून त्यांना आम्ही यापूर्वी खूप विनंती केल्या आहेत. तर आता त्यांनी लक्ष दिलेलं नाही मग ते कोणीही असू द्या.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मग आम्ही त्यांना परत हिंडायला लावायला आम्ही खंबीर आहोत. आता आम्ही १४ राज्यात एकत्र यायला लागलो आहोत.

तर आताच मग त्यांना दाखवतो कचका काय असतो.

( Manojjarange )मात्र यानंतर आता देशात आंदोलन होईल, कारण आम्ही चौदा राज्यात एकत्र येत आहोत, असंही यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here