Home Blog Page 565

परतवाडा घटाग मागेबंद पडलेल्या बस फेऱ्या नियमित पने सुरू करा _ कुणाल ढेपे

0

 

गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोना (कोविड_ 19) माहामारीमुळे परतवाडा बस स्थानकातुन घंटाग मार्ग चिखलदरा पर्यंत येणे जाने करणाऱ्या सर्व फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या . आता शाळा महाविद्यालांत चालू झाल्या मुळे त्या मागेवरील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक नियमित प्रवास करावा लागतो . मात्र घंटाग मार्ग वरील बसेचच्या फेऱ्या बंद असल्या मुळे नियमित प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेस च्या अभावी कुचंबना होत असून त्या कारणाने सदर मार्गावर खासगी वाहनधारक शाळकरी विद्यार्थी व इतर प्रवशाची पिवळणुक करीत असल्यामुळे घंटाग मार्गावरील बस फेऱ्या पुर्ववत चालू कराव्या . या मार्गावरील अनेक गावे असल्याने प्रवाश्याची रहदारी असते .पण राज्य परिवहन महामंडळाची बस नसल्याने प्रवड्याना नाहक त्रास सहन करावा लागतो .तरी या मार्गावर बस सेवा नियमित सुरू करा . अन्यथा आंदोलन करेल असे कुणाल भाऊ ढेपे यांनी निवेदन दिले

पिक कर्ज न मिळाल्याने केली आत्महत्या..

0

 

आयुषी दुबे शेगाव

 

महिला शेतकरयांची रेल्वेखाली आत्महत्या..

बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव शहरात राहनारी 49 वर्षीय महिला शेतकरी ने पिक कर्ज मिळत नसल्याने वैतागुन रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे …
शेगाव येथील पंचशिलनगर येथे राहत असलेल्या श्रीमती सरला भिकाजी कोकाटे यांच्यकडे 3 एकर कोरडवाहू शेत जमीन आहे मागील काही वर्षापासून शेत नैसर्गिक आपत्ति मुळे पिकत नसल्याने चिंताग्रस्त होत्या अश्यातच यावर्षी सोयाबीन पूर्ण नष्ट झाले घरात खायला सुद्धा पैसे नसल्याने श्रीमती सरला कोकाटे तनावात राहत होत्या पिक कर्ज साठी स्टेट बैंकेत अर्ज केला होता 5 पहिन्यापासुन बाँकेच्या चकरा मारून थकल्या होत्या पिक कर्ज मंजूर झालेच नाही त्याच विवेन्चनात नैराश्यपोटी श्रीमती सरला कोकाटे यानी शेगाव रेलवे स्थानका नजिक रेल्वेखाली आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपविली ….
लोहमार्ग पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतक महिलेची ओळख पटविली असून मृतक महिला श्रीमती सरला कोकाटे असून शव विच्छेदना साठी रुग्णालयात पाठविले आहे या घटनेत मर्ग दाखल केला आहे

 

अभिजीत राणे युथ फाउंडेशन को मिलेगी जीत, हजारों अभिभावकों को मिलेगा लाभ ऑनलाइन शिक्षा के नाम चल रही धांधली के ख़िलाफ़ सफल होता फाउंडेशन का पड़ाव

0

 

वरिष्ठ पत्रकार प्रवक्ता अरुण कुमार गुप्ता का अहम योगदान

मालाड :

“कोरोना संक्रमण” के साथ-साथ “फीस का संक्रमण” भी लोगो को सता रहा है क्योंकि कोरोना संक्रमण को रोकने का तो इलाज पूरा विश्व ढूंढने में लगा है लेकिन जो स्कूल प्रशासन द्वारा “फीस संक्रमण” फैलाया जा रहा है उसके खिलाफ अभी तक कोई ठोस दवा नही बन पाई है । वैसे तो कोरोना संक्रमण के कारण इस सत्र में अभी तक पूरी तरह स्कूलों को नहीं खोला गया है, फिर भी स्कूलों को तो वसूली का बहाना चाहिए, इसलिए उन्होंने ऑनलाइन पढ़ाई का बहाना बनाया था लेकिन फाउंडेशन के अध्यक्ष अभिजीतजी राणे के ठोस नेतृत्व के बाद कई स्कूलों में ऑनलाइन पढ़ाई वाला ड्रामा भी बंद हो गया है । ऐसे कई स्कूलों के खिलाफ फाउंडेशन ने तीव्र विरोध ज़ाहिर किया है।

मालाड पूर्व स्तिथ संस्कार सर्जन एजुकेशन सोसाइटी द्वारा संचालित ज्योत्स्ना धीरजलाल तलकचंद प्राइमरी स्कूल (इंग्लिश मीडियम) के अभिभावकों ने फाउंडेशन के अध्यक्ष अभिजीतजी राणे से संपर्क कर मैनेजमेंट द्वारा प्रताड़ना की शिकायत की थी । फाउंडेशन द्वारा लगातार पत्रव्यवहार कर मर्यादा में रहकर सारी बात मैनेजमेंट के समक्ष रखी थी। फाउंडेशन कतई नही चाहता था कि स्कूल मैनेजमेंट और अभिभावकों के बीच किसी भी बात को लेकर तनातनी हो । आखिरकार फाउंडेशन के नीतियों को समझते हुए स्कूल प्रशासन ढिलाई बरतने को तैयार है जिसका सीधा लाभ लगभग 1000 अभिभावकों को मिलने वाला है । स्कूल प्रशासन के तरफ से प्रिंसीपल खुराडे सर् ने आज बैठक में भाग लिया। उन्होंने फाउंडेशन व अभिभावकों को आश्वासन देते हुए कहा कि “शिक्षा पर सभी का अधिकार है और महज कुछ कारणों से बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ नही होने देंगे। मैनेजमेंट से चर्चा कर जल्द सकारात्मकता भूमिका निभाई जाएगी”। इस पूरे मामले को सुलझाने में फाउंडेशन के प्रवक्ता पत्रकार अरुण कुमार गुप्ता का अहम योगदान रहा।

अभिजीत राणे यूथ फाउण्डेशन के अध्यक्ष अभिजीतजी राणे के प्रयासों से आज स्कूल प्रशासन, स्कूल और पीटीए सदस्यों के साथ कोरोना काल मे स्कूल द्वारा ली जाने वाली फीस के संदर्भ में दूसरी तथा सकारात्मक मिटिंग स्कूल प्रांगण में आयोजित हुई । आज की मीटिंग में स्कूल द्वारा ली जाने वाली फीस के संदर्भ में चर्चा की गयी तथा स्कूल प्रशासन ने आश्वासन दिया कि आगामी कुछ दिनो में स्कूल प्रशासन अभिभावकों को दी जाने वाली रियात की घोषणा करेगा । इस बैठक में मध्यस्थता के रूप में फाउंडेशन के प्रवक्ता वरिष्ठ पत्रकार अरुण कुमार गुप्ता, प्रिंसीपल खुराडे सर्, अभिभावकों के प्रतिनिधि मंडल की ओर से PTA प्रेसिडेंट निखिल दोशी, PTA मेंबर जानकी पोरवाल, स्वाति बारे, मोनी गुप्ता, संतोष गुप्ता, राजेश गुप्ता औऱ किरण चव्हाण उपस्थित रहे ।

 

कुठल्याही परिस्थीतीत मुंबईला जाणारच – बच्चू कडू

0

 

( सूर्या मराठी न्युज ब्युरो)

नागपूरात मंत्री बच्चु कडु यांना केली अटक

– महाराष्ट्राचे राज्यमंत्री आमदार बच्चू कडू आज मुंबईला मध्ये आंदोलनासाठी नागपूरहून सकाळी जात होते नागपूर पोलिसांनी त्यांना गेस्ट हाऊसला अळवले व जाण्यास जाण्यास मनाई केली सध्या बच्चू कडू गेस्ट हाऊसला आहे आणि नागपुर पोलिसांनी गेस्ट हाऊसला घेरा बंदी केली आहे.

शिंदी येथील जिल्हापरिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या 8 मुलांचे स्कॉलरशिप मध्ये घवघवीत यश ! डिसले गुरुजी सोमनाथ लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची पूर्वतयारी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी या आडवळणाच्या गावातील जिल्हा परिषद मराठी उच्च शाळा येथील दहापैकी आठ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे ।लातूर येथील शिक्षक सोमनाथ लोमटे हे गावासाठी रंजी सिंह डिसले गुरुजी प्रमाणेच धावून आले हे प्रकर्षाने या वेळी जाणवले आहे !लातूर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या तरुण शिक्षक श्री लोमटे सर हे यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आयएएस अधिकारी व्हायचे आहेपरंतु काहीतरी इतरांना घडावे म्हणून त्यांनी शिंदी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकी पेशा स्वीकारला व आपल्या अंगी असलेल्या सप्त गुणाद्वारे विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले !त्यांनी वर्ग 5 च्या दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसवले व त्या दृष्टीने त्यांचा अभ्यास ते करून घेत असत !त्यांचा परिणाम म्हणून दहापैकी आठ विद्यार्थी हे शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये पास झाले व त्यांचा अमरावती येथील विद्यानिकेतन मध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे !यामध्ये सिद्धार्थ रामेश्वर खंडागळे .निखिल सुनील बंगाळे ,पुष्कर विनोद खिल्लारे ,रोहन अनंता दहातोंडे, सिद्धार्थ खंडू गवई, सिद्धार्थ मिलिंद गवई प्रवीण सुनील खरात, गणेश सिद्धेश्वर बंगाळे, या मुलांनी सोमनाथ लामटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केली आहे त्यांच्या यशामुळे संपूर्ण शिंदी गावामध्ये परिसरामध्ये त्यांचं कौतुक होत आहे ‘यावेळी मुख्याध्यापक मधुकर रिंढे विषय शिक्षक सोमनाथ लोमटे सहशिक्षक राजेंद्र देशमुख विष्णू ठोसरे गौतम इंगळे परिहार मॅडम ‘ उकंडा खंडारे सर यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले आहे ‘

 

शिंदी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील डिसले गुरुजी प्रमाणे मार्गदर्शन करणारे सोमनाथ लोमटे सर

नागपूर मेट्रोच्या रायडरशिप ग्राफ मध्ये होत आहे वाढ एकाच दिवशी तब्ब्ल 17562 नागरिकांनी केला मेट्रोने प्रवास

0

 

नागपूर : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मेट्रोचे संचालन पूर्व पदावर आले असून लॉकडाऊनच्या काळात महा मेट्रोने कार्याचा वेग कायम ठेवत स्टेशन निर्माण कार्य पूर्ण केले.ज्यामध्ये रहाटे कॉलोनी, अजनी चौक, बंसी नगर,एलएडी चौक, शंकर नगर आणि रचना रिंग रोड जंकशन मेट्रो स्टेशन अनलॉक झाले व या स्टेशन मधून प्रवासी सेवा सुरु झाली आहे व नागरिकांना या मेट्रो स्टेशनचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. इथेच न थांबता जास्तीत जास्ती नागरिकांनी मेट्रो व सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करावा याकरिता घोड दौड सुरु आहे याच पार्श्वभूमीवर काल दिनांक 20 डिसेंबर 2020 रोजी महा मेट्रोच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवर तब्ब्ल 17562 नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला.

महा मेट्रो तर्फे प्रवाश्यान करिता विविध सोई सुविधा मल्टी मॉडेल इंट्रिग्रेशन अंतर्गत उपलब्ध करण्यात येत असून मेट्रो प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा महा मेट्रोने सुरु केली असून नागरिकांना याची पसंती मिळत आहे. तसेच शहरातील प्रतिष्टीत व्यक्ती, अधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील नागरिक मेट्रोने प्रवास करून नागरिकांनी जास्तीत जास्ती मेट्रोचा उपयोग करावा या करिता नागरिकांना प्रेरित करीत आहेत तसेच महा मेट्रोने शहरातील व स्टेशन परिसरातील प्रतिष्टीत व्यक्तीना महा मेट्रोच्या स्टेशनचे अॅेम्बेसेडर म्हणून महा मेट्रोशी जोडले आहे.

काल वाढलेली रायडरशीप संख्या ही कोविड नंतर सुरू झालेल्या मेट्रो सेवेमधील सर्वात जास्त होती व कोविडच्या पूर्वीच्या तुलनेत सर्वात जास्त होती.

कोविड पूर्वी (रविवार रायडरशीप)
26-01-2020 :- 21258,
09-02-2020 :- 17968,
02-02-2020 :- 17749,
16-02-2020 :- 16579,
23-02-2020 :- 13726.

कोविड नंतर (रविवार रायडरशीप)
20/12/2020:- 17562,
13/12/2020:- 15404,
06/12/2020:- 13187,
29/11/2020:- 11488.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची रायडरशीप मध्ये झालेली वृद्धी ही जयपूर,नोएडा व अहमदाबाद मेट्रो रेल प्रकल्पाच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. तसेच महा कार्ड धारक, सायकल सोबत नेत मेट्रोचा प्रवास करणारे प्रवासी संख्ये मध्ये देखील वाढ होत आहे तसेच नियमित प्रवास करणारे नागरिक यांचा देखील समावेश आहे. याव्यतिरिक्त शनिवार व रविवार वगळता दररोज प्रवास करणारे नागरिक सरासरी प्रतिदिन 10 हजार पेक्षा जास्ती आहे.

मातंग समाजातील अनाथ आणि मुकबधिर मुलीवर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत केलेला बलात्कार करून हत्या केल्या प्रकरणी दोषींला फाशीची शिक्षा द्या- युवा लहू भीम सेना

0

 

ऋषी जुंधारे
जिल्हा प्रतिनिधी
औरंगाबाद

वैजापूर:- नांदेड जिल्यातील बिलोली येथिल मातंग समाजातील मुकबधिर मुलीवर बलात्कार करून अमानवीय निघृणपणे हत्या केल्याप्रकरणी दोषींवर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी ,दि.०९/१२/२०२० रोजी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुका झोपडपट्टी बिलोली येथिल मातंग समाजातील अनाथ आणि मुकबधिर मुलीवर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत केलेला बलात्कार अत्याचार आणि हत्या केल्या प्रकरणी दोषींवर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून फाशीची शिक्षा करा असे निवेदन युवा लहुजी भीम सेना च्या वतीने उप विभागीय अधिकारी यांना देण्यात आले.नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या सुनीता कुडगे (२७) वर्षीय अनाथ आणि मुकबधीर मुलीवर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत केलेला बलात्कार, अत्याचार आणि हत्या प्रकरणी युवा लहुजी भिम सेना महा.राज्य च्या वतीने तिव्र अशा शब्दात जाहिर निषेध नोंदवण्यात येत आहे .या अत्याचार व दगडाने ठेचुन हत्या करणाऱ्यानराधामाला त्या घटनेत सोबतीला आणखी कोणी वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत का? याची सखोल चौकशी व्हावी.तसेच या आरोपींना महा.शासनाच्या विचारधीन असलेल्या *महिला अन्याय अत्याचार विरोधी कायदा म्हणजे दिशा किंवा शक्ती कायद्याअंतर्गत 21 दिवसाच्या आत हा खटला फास्टट्रँक कोर्टात चालवून लवकरात लवकर दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या निवेदणाद्वारे करण्यात येत आहे…
निवेदनावर लहुजी शक्ती सेना वैजापुर तालुका अध्यक्ष सागर गंगाधर मोटे
युवा लहुजी भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष
शिवा थोरात,रूद्रा शेजवळ ,दिपक पवार, किरण पवार, विकास सोळसे, बाळा पवार,शुभम म्हस्के आदीं स्वाक्षऱ्या आहे….,

राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, उद्धव ठाकरेंची घोषणा

0

 

मुंबई- ब्रिटनमध्ये (New strain of virus in UK)सापडलेल्या coronavirus च्या नव्या प्रकारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात 15 दिवस अधिक सतर्कता पाळण्यात येणार आहे.
मुंबई, 21 डिसेंबर : ख्रिसमस आणि नवीन वर्ष सेलिब्रेशनसाठी नागरिकांना संयम पाळावा लागणार आहे. कारण रात्री 11 नंतर नागरिकांना रस्त्यावर फिरता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे.ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. राहूल पंडीत, मुख्यमंत्र्यांचे पुणे विभागाचे सल्लागार दीपक म्हैसेकर आदी यावेळी उपस्थित होते.

 

BREAKING NEWS  सौन्दड ग्राम पंचायत कडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना 

0

 

छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती कचर्याच्या ढिगार्यात फेकलेल्या अवस्थेत.

गोंदिया, ता. 20 -जिल्ह्यातील सडक/अर्जुनी तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत सौन्दड येथे, चक्क महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहे. प्रकरण असे आहे की – ग्राम पंचायत सौन्दड यांनी जुनी जीर्ण झालेली इमारत पाडून त्याचे नाविनिकरन करण्याचे काम काही दिवसांपूर्वी चालू केले आहे.

त्यातच दुसरीकडे नवीन इमारतीत कार्यालय चालू केले आहे, तर जुन्या इमारती मध्ये असलेले साहित्य हलवले, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना नवीन ठिकणी न करता त्या मूर्तीला फेकून दिले आहे, सध्याच्या स्थितीत मूर्ती कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलेल्या अवस्थेचे चित्र आहे, समोरच्या बाजूला दुकान गाडे आहेत.

अश्यात नागरिक मूत्र विसर्जन करण्यासाठी मागच्या बाजूला पडलेल्या इमारतीकडे जातात, अश्यात फेकलेल्या अवस्थेत मूर्ती पाहून काही नागरीकांनी अमच्यासी संपर्क केला, व वृता बाबद माहिती दिली आहे, ग्राम पंचायत चे पदाधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांनी मूर्तीची दखल न घेता फेकून दिली असल्याचे चित्र आहे, एकंदरीत ग्राम पंचायत सौन्दड तर्फे महा पुरुषांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची चर्चा परिसरात वार्या सारखी पसरली आहे, यावर सत्तेत असलेली शिवसेना पक्ष काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष्य लागले आहे.

मोहाडी येथील सात विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश !अमरावती येथील विद्यालयात मिळणार प्रवेश !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील मोहाडी या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यांनी मुख्याध्यापक मा.प्रकाश रिंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक इंगोले सर व मोरे सर यांच्या अथक परिश्रमाने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वर्ग ५ च्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून शाळेचं नाव कमावले आहे.शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये वर्ग पाचवा एकूण अठरा विद्यार्थी पैकी सात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे ! त्यांना पुढिल शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व पुढील सर्व शिक्षण मोफत मध्ये विद्यानिकेतन विद्यालय अमरावती येथे या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची निवड झाली यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे यश राजेंद्र इंगळे,प्रज्वल जगाराव इंगळे, संघर्ष अमोल इंगळे, ऋषिकेश सुनील शिराळे, प्रशांत संजय रिंढे,अजय संतोष झीने,कुणाल विजय जाधव यां मुलांनी ग्रामीण भागातील असलेल्या मोहाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे नाव उच्च पातळीवर नेले आहे ।या यशामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे !