अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक
बुलढाणा:-सदर तक्रार अर्जा द्वारे मी शेखशे सईद आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की , टूनकी ते वसाडी या महत्त्वाच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामा मार्फत एक नवीन पुलाचे बांधकाम सध्या सुरूच आहे.
हा पूल शेतकरी,व्यापारी,विद्यार्थी,मुस्मुलीम लोकांचा मदरसा, आलेवाडी येथील इस्तमा,आजारी रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.या मार्गावरून सतत वाहनांची व लोकांची ये-जा चालते.
revenuenews / कुविख्यात गुंड वाळूतस्कर भैय्या रोकडे याची येरवडा कारागृहात रवानगी
ते पावसाळ्यात या पुलामुळे गावाला व तालुक्याचे ठिकाणी योग्य संपर्क साधता येईल, म्हणूनच या कामा विषयी सर्व नागरिकांची अपेक्षा मोठीहोती .
परंतु अत्यंत खेदा ने नमूद करावे लागते की सदर पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे.
कामाच्या सुरुवातीला अनियमितता स्पष्टपणे जाणवत आहे. बांधकामात आवश्यक त्या दर्जेदार साहित्याचा वापर न करता निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. कंत्राटदारा कडून कामा तबेफिकीरी व निष्काळजी पणा दिसून येत आहे.
सदर कामात बांधण्या त आलेले रिटर्न वाल हि पुलाला सोडून बाहेरच्या दिशेने नेवल न झालेल्या आहेत.आज
रोजी हि भींत अश्या अवस्थेत आहे कालांतराने सदर भींती पासून भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो.
त्या वरून कामाचा दर्जा आपल्या समोर स्पष्ट होते.ते
पावसाळ्यात पाण्याचा जोर वाढल्यास पुल कोसळण्याचा गंभीर धोका संभवतो.अपघात होऊन जनतेचे या जीविताला धोका निर्माण होईल.
सार्वजनिक निधी वाया जाऊन सरकारच्या तिजोरीला मोठा तोटा होईल.
PwdNews/शेतकऱ्यांना,विद्यार्थ्यांना व रुग्णवाहिकांना वाहतुकीतुकीत अडथळे निर्माण होतील.अशा भविष्यात अनेक निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.