सध्या कोल्हापूर नाका ते नंदलापूर फाटा ह्या दरम्यान सहापदरी पुलाचे काम चालू आहे
पर्यंत नंदलापूर ते पाचवड फाटा रस्त्यावर खडे च साम्राज्य झाले आहे हे खड्डे एवढे मोठे आहेत की रोज किमान पाच अपघात होत आहे

घोगाव टाळगाव ह्या भागातील चाकरमानी ही रोज कराड मध्ये नोकरी साठी येत असतात रात्री येताना पाऊसाची परिस्थिती ही गंभीर असते ह्या वेळी ह्या खड्ड्यात किमान रोज 5 अपघात तरी होतात
महामार्ग प्राधिकरण ह्या खड्ड्यात मृत्यू व्हावेत ही वाट पाहत आहे का आता हा विषय ऐरणीवर आला आहे
हेमंत पाटील
राजधानी सातारा साठी कराड